महाराष्ट्र

…अन्यथा मला संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल.

मुंबई दि. ३ मे : राज्यातील दुष्काळासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र...

जयंत पाटील भाजप किंवा काँग्रेसच्या वाटेवर..

मुंबई, दि. ३ जून - शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपा किंवा काँग्रेसमध्ये जातील असा मोठा दावा भाजपा...

मतमोजणीसाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुविधा पुरवा..

मुंबई, दि. ३ जून: जगातील सर्वात मोठी आणि अनुकरणीय अशी लोकशाही अस्तित्वात असलेल्या आपल्या भारत देशात दिनांक १९ एप्रिल २०२४पासुन...

पांडुरंगाचा सेवक म्हणून वारकऱ्यांची सेवा करेन.

मुंबई, दि. १ जून : जगदगुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा त्रिशकोत्तर अमृतमहोत्सवी 375 वा वैकुंठगमन सोहळा सप्ताह निमित्ताने मुख्यमंत्री...

महाराष्ट्राची एस.टी. झाली ७६ वर्षांची!

मुंबई, १ जून: १ जून, १९४८ ला पुणे-अहमदनगर मार्गावर एसटीची पहिली बस धावली. त्या निमित्ताने दरवर्षी १ जून हा एसटीचा...

नाना पटोलेंचा दुष्काळग्रस्त भागाचा दौरा. 

संभाजीनगर दि. १ जून : संपूर्ण राज्य दुष्काळात होरपळत असून माता भगिणींना हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागते आहे. शेतक-यांनी पोटच्या...

शेतकरी संकटात आणि कृषी मंत्री परदेशात

मुंबई दि. १ जून : राज्यातील शेतकरी दुष्काळात होरपळत असताना सरकार आणि प्रशासन मात्र स्वतःच्या वेगळ्या दुनियेत व्यस्त आहे. विदर्भ...

कंपन्या राज्याबाहेर जाणे हे ट्रिपल इंजिन सरकारचे अपयश.

पुणे,  दि. ३१ मे : हिंजवडीमधील ३७ आयटी कंपन्याच्या स्थलांतराला राज्यातील ट्रिपल इंजिन सरकार जबाबदार आहे. हे सरकार केवळ घरं...

महायुती सरकारमुळे पुण्यातील ३७ आयटी कंपन्या राज्याबाहेर.

मुंबई दि. ३१ मे: महायुती सरकारच्या नाकर्तेपणामुळे हिंजवडी येथील ३७ आयटी कंपन्या महाराष्ट्राबाहेर गेल्या आहेत. त्यामुळे बेरोजगारीला चालना देणाऱ्या ट्रिपल...

जनता दुष्काळाने होरपळत असताना मुख्यमंत्री मात्र सुट्टीवर..

मुंबई, दि. २९ मे : राज्यात दुष्काळाची तीव्रता प्रचंड आहे, अनेक भागात १५ ते २० दिवस पिण्याचे पाणी मिळत नाही....