महाराष्ट्र

राजे यशवंतराव होळकर महामेष योजना कायमस्वरूपी राबवणार

मुंबई, २४ जुलै: राज्यातील मेंढपाळांसाठी असलेली राजे यशवंतराव होळकर महामेष योजना सुरू ठेवण्याचा आणि मेंढपाळ लाभार्थींना रक्कम थेट खात्यात जमा...

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करा: 

मुंबई, दि. २४ जुलै; राज्यातील शेतकऱ्याला अस्मानी सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे. शेतमालाला भाव नाही, शेतीला लागणारे बि-बियाणे, खते...

जरांगे-पाटलांनी मविआची सुपारी घेतली.

मुंबई, दि. २४ जुलै - मनोज जरांगे पाटील यांच्यात अहंकार आला आहे. त्यांच्या आंदोलनामागील छुपा अजेंडा काय आहे हे महाराष्ट्रातील...

जरांगेनी विरोधी पक्षाला जाब विचारावा..

मुंबई, ता. २४ जुलै : मराठा आरक्षणाच्या आंदोलनाबाबत राज्यातील महायुती सरकारने नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली आहे. मात्र ज्यांनी आरक्षण दिलं...

बिहार, आंध प्रदेश लाडका मग महाराष्ट्रच का परका ?

नवी दिल्ली दि. २३ जुलै : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला आहे. महाराष्ट्रासाठी या अर्थसंकल्पात कोणतीही...

बिल्डरवर सरकार मेरबान,चड्डाच्या घशात 400 कोटी!

मुंबई, दि. २३ जुलै :- गृहप्रकल्प न राबविलेल्या चढ्ढा नावाच्या खासगी विकासकाला पंतप्रधान आवास योजनेच्या नावाखाली शासनाने बिनव्याजी ४०० कोटी...

भारत ५ वर्षे दूध भुकटी आयात करणार नाही..

मुंबई दि. २३ जुलै : पुढील पाच वर्षांसाठी एक ग्रॅमही दुधाची भुकटी आयात करणार नाही असे आश्वासन केंद्रीय सहकार मंत्री...

ग्रामीण विकासाचा पाया मजबूत करणारा अर्थसंकल्प.

मुंबई, दि. २३ जुलै : कौशल्‍य विकासातून रोजगाराच्‍या संधी आणि राष्‍ट्रीय सहकार धोरणातून कृषि सहकारी संस्‍थाना बळकटी देवून ग्रामीण अर्थव्‍यवस्‍थेचा...

शिक्षणव्यवस्था अधिक सक्षम करणारा अर्थसंकल्प.

  मुंबई, दि. २३ जुलै : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर...

विकासाला अधिक गती देणारा अर्थसंकल्प..

मुंबई, दि. २३ जुलै : देशाच्या विकासाला अधिक गती देत असतांनाच सामान्यांना दिलासा देणारा आणि काळाभिमुख सुधारणा करतांनाच वित्तीय तूट...