ताज्या बातम्या

बाळासाहेब विखेंनी राजकारणाला समाज बदलाचे माध्यम मानले!

अहमदनगर, दि.13  ऑक्टोबर : माजी खासदार पद्मभूषण बाळासाहेब विखे-पाटील यांनी राजकारणाला समाजबदलाचे माध्यम मानून काम केले. त्यांनी ग्रामविकास, सहकार, सिंचन...

गंभीर रुग्णांचे सीटीस्कॅन रुग्णालयातच करा!

चंद्रपूर दि.13 ऑक्टोबर: खाजगी रुग्णालये व सिटीस्कॅन सुविधा असलेल्या केंद्रांद्वारे रुग्णांकडून सिटीस्कॅन करण्यासाठी अवाजवी रक्कम आकारली जाते. त्यामुळे गंभीर कोरोना...

राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४ % !

कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १३ लाखांच्या उंबरठ्यावर. सलग दुसऱ्या दिवशी नविन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुप्पट. मुंबई, दि.१३ ऑक्टोबर : राज्यात...

राज्यपालांची पत्रातील भाषा धक्कादायक!

खा. शरद पवार यांचे पंतप्रधान मोदींना पत्र. मुंबई, दि. १३ ऑक्टोबर: राज्यातील धार्मिक स्थळे खुली करण्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी...

वाढीव वीजबिलातून जनतेला दिलासा द्या!

मुंबई दि १३ ऑक्टोबर: लॉकडाऊन काळात जनतेने शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत घरी राहण्यास प्राधान्य दिले. हातावर पोट असणांऱ्याचा या काळात...

धक्कादायक: साडेबारा लाख RTPCR किट्स सदोष !

जालना, दि. १३ ऑक्टोबर : कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकारही मोठ्या शर्थीचे प्रयत्न करत आहे मात्र यात यात कधी...

संत, महंतांच्या संयमाची परीक्षा पाहू नका!

  मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी भाजपाच्या राज्यव्यापी आंदोलनाला मोठा प्रतिसाद मुंबई, 13 ऑक्टोबर 2020: संत, महंत, वारकरी मंडळींच्या संयमाची आणखी परीक्षा...

कृषी कायद्यांविरोधात काँग्रेसची १५ ऑक्टोबरला शेतकरी रॅली!

  राज्यातील १० हजार गावात एलईडी, एलसीडी, टेलिव्हिजनची व्यवस्था. मुंबई, दि. १३ ऑक्टोबर २०२०: केंद्र सरकारने घाईघाईने तीन शेतकरी कायदे...

हिंदुत्व मला कोणाकडून शिकण्याची गरज नाही!

मुंबई, दि. 13 ऑक्टोबर : राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्यात पुन्हा वाद उफाळून आला आहे.  आता हा वाद झाला आहे तो...

बार, हाॅटेल सुरु झाले, देवच कुलुपबंद का?

मुंबई, दि. 13 ऑक्टोबर : राज्यातील मंदिरं उघडण्याबाबत आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीच विचारणा केली आहे. मंदिर उघडा या मागणीसाठी...