शेतकरी वार्ता

कांदा व्यापाऱ्यांची साठवणूक क्षमता वाढवा

  मुंबई, दि. ३१ ऑक्टोबर: कांदा प्रश्नी मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या अडचणीतूम मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष...

कांदा उत्पादकांना उध्वस्त करण्याचा डाव !

मुंबई दि. २७ ऑक्टोबर: एकीकडे कांद्यावर निर्यात बंदी आणून केंद्र सरकारने अडचणीत आणले आहे आणि दुसरीकडे कोरोना संकट काळात कांदा...

‘त्या’ मुजोर वनाधिका-यावर कारवाई कधी?

ठाणे, दि. 24 ऑक्टोबर: वर्षानुवर्षे येऊरच्या डोंगरावर पारंपरिक पद्धतीने भातशेती करणाऱ्या आदिवासींची कापणीला तयार असलेली भात, तूर, नागली ही सर्व...

ठाकरे सरकारने आतातरी वचनपूर्ती करावी!

सांगली, दि २१ ऑक्टोबर:. अतिवृष्टीने झोडपून काढल्याने सांगली जिल्ह्यातील शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले. जनजीवन विस्कळीत झाले. शेतकरी मायबाप सरकारकडून मदतीची...

नुकसानीचे पंचनामे 48 तासात पूर्ण करा!

लातूर, दि. 19 ऑक्टोबर  : जिल्ह्यात मागील चार-पाच दिवसापूर्वी अतिवृष्टी झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. या नुकसानीचे पंचनामे...

‘धीर सोडू नका, सरकार तुमचं आहे!

तुळजापूर, दि. १८ ऑक्टोबर: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार आज अतिवृष्टीने नुकसान झालेल्या मराठवाडा दौ-यावर असून शेतक-याच्या बांधावर जाऊन...

पंचनाम्याची वाट न पाहता शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत जमा करा.

शिर्डी, दि.१७ ऑक्टोबर: अतिवृष्टीने पिकांच्या झालेल्या नूकसानीचे गांभीर्य लक्षात घेवून राज्य सरकारने पंचनाम्याची वाट न पाहता तातडीने मदत जाहीर करून...

ओला दुष्काळ जाहिर करा !

मुंबई दि. 16 ऑक्टोबर: महाराष्ट्रातील ज्या भागात अतिवृष्टी झाली या त्या भागातील शेतक-यांना तातडीने दिलासा देण्याची आवश्यकता असून तेथे ओला...

राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी!

नैसर्गिक आपत्तीत राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी! केंद्र सरकारने महाराष्ट्राला भरीव आर्थिक मदत द्यावी. मुंबई, दि. १६ ऑक्टोबर २०२०: यावर्षीच्या मान्सूनने...

शेतक-यांच्या पायावर धोंडा पाडणारा कायदा नको!

मुंबई, दि. 11 ऑक्टोबर: केंद्रातील मोदी सरकारने आणलेल्या कृषी धोरणाबाबत नीट विचार करुन निर्णय घेऊ. यासंदर्भात वेगवेगळ्या कृषी संस्थांशी बोलणे...