मुंबई

किसान सभेच्या मागण्यांसंदर्भात योग्य निर्णय घेऊ.

मुंबई, दि. 14 सप्टेंबर: भीमाशंकर आणि तानसा अभयारण्य लगतच्या पुणे, रायगड व ठाणे जिल्ह्यातील एकूण १८७ गावातील अनुसूचित क्षेत्रात समाविष्ट...

डाॅक्टर-डाॅक्टरमध्ये भेदभाव का ?

मुंबई, दि. 14 सप्टेंबर: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र पाठवून कोरोनाच्या लढाईत आपले योगदान...

१५ महिन्याच्या ऋतूराजला असे मिळाले जीवनदान.

शस्त्रक्रियेसाठी पालकमंत्री जयंत पाटील यांचा पुढाकार. सांगली दि. १४ सप्टेंबर: मिरज येथील शेतकरी विजय डांगे यांच्या अवघ्या १५ महिन्याच्या ऋतुराजला...

भाजपा आता मराठी कलाकारांवर घसरला…

मराठी कलाकार जागतिक दर्जाचे; कमाईत मोजायला शरम वाटली पाहिजे. मुंबई, दि. १३ सप्टेंबर २०२० मुंबई व महाराष्ट्राच्या अस्मितेला शिव्याशाप देणाऱ्या व...

जनतेचा भ्रमनिरास करणारा संवाद ..

मुंबई, दि. १३ सप्टेंबर : "राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी जनतेशी साधलेला संवाद हा महाराष्ट्रातील संकटकाळात जनतेचा भ्रमनिरास करणारा...

मराठा समाजाने संयम राखावा…..

मुंबई, दि. 13 सप्टेंबर: राज्यातील जनतेशी मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज समाज माध्यमांद्वारे संवाद साधला. सणासुदीच्या काळात सर्व धर्मियांनी दाखविलेल्या संयमाबद्दल...

महाराष्ट्राच्या बदनामीचा पयत्न…उत्तर देईन!

मुंबई, दि. १३ सप्टेंबर २०२०: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून आज  जनतेशी संवाद साधला.कोरोना, अनलॉक, शेतकरी, मराठा आरक्षण या मुद्द्यांवर...

..मग ‘त्या’ मारहाण प्रकरणी भाजपा गप्प का?

माजी सैनिक महाजनांवर हल्ला करणारे ३ वर्ष मोकाटच कसे? मुंबई, दि. १३ सप्टेंबर २०२०: मुंबईत निवृत्त नौदल अधिकाऱ्याला झालेल्या मारहाणी...

मुंबईला ग्रहण लावू पहाणा-यांनो…..

कंगणा व भाजपावर राऊतांची तोफ पुन्हा धडाडली.. मुंबई, दि.13 सप्टेंबर: सुशांतसिंगच्या आत्महत्येपासून गळे काढत मुंबई व महाराष्ट्राच्या अस्मितेला नख लावणा-या...

अयोध्या कोणाच्या बापाच्या मालकीची नाही!

मुंबई, दि.12 सप्टेंबर: अभिनेत्री कंगना राणावत प्रकरणात विश्व हिंदु परिषदेने उडी घेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अयोध्येत येऊ नका असे म्हटले...