महाराष्ट्र

काँग्रेसने दलित आणि मुस्लिमांचा व्होट बँक म्हणून वापर केला..

शिर्डी, ता. २२ एप्रिल : काँग्रेसने दलित, मुस्लिमांचा फक्त व्होट बँक म्हणून वापर केला. गरिबांना गरीब ठेवले. काँग्रेसचा गरिबी हटाव...

अजित पवारांच्या NCP चा ‘राष्ट्रासाठी राष्ट्रवादी’ जाहिरनामा..

मुंबई दि. २२ एप्रिल - राज्यातील सर्व समाजघटकांना... अठरापगड जाती आणि बारा बलुतेदार यांचा विचार करणारा आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला...

छत्रपतींच्या भूमितील खासदार मोदींना मतदान करणारा असावा.

रायगड, दि. २२ एप्रिल: अनंत गीते यांना पाच-सहा वेळा रायगड लोकसभेचे खासदार म्हणून नेतृत्व करण्याची, त्याचबरोबर मंत्रिपद भूषविण्याची संधी मिळाली....

उद्धव ठाकरेंच्या अहंकारामुळे राज्याचे नुकसान..

डोंबिवली दि. २२ एप्रिल : मी डॉक्टर नसलो तरी अनेक सर्जरी केलेल्या आहेत. काही लोकांचे गळ्याचे पट्टे गायब झाले, काही...

एक खोट बोलल्यामुळे शंभर खोटे बोलावे लागते.

एक खोट बोलल्यामुळे शंभर खोटे बोलावे लागते.   मुंबई, दि. २१ एप्रिल: उध्दव ठाकरे हे एक खोटे बोलल्यामुळे त्यांना आता...

निलेश लंकेच्या उमेदवारीने विखेंची झोप उडाली..

अहमदनगर, दि. २० एप्रिल : विखे यांना आता आत्मविश्वास राहिलेला नाही. निलेश लंके यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांची झोप उडाली आहे....

मोदी सरकारची १० वर्षांची तानाशाही संपणार..

मुंबई, दि. २० एप्रिल: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच मतदारसंघात मतदान झाले असून मविआच्या कार्यकर्त्यांचा उत्साह व मतदारांचा मोठा...

बारामतीमध्ये भाकरी फिरविण्याची वेळ..

पुणे : २० एप्रिल बारामतीमध्ये परिवर्तनाची आस आणि घड्याळाची लाट आहे. बारामतीकरांनी परिवर्तन करायचा निर्धार, संकल्प केला आहे. ही लढाई...

मुद्दे नसल्यानेच धर्माच्या नावावर मतं मागण्याचा प्रयत्न: 

  मुंबई, दि. १९ एप्रिल: देश स्वतंत्र झाल्यापासून मोदी सरकार येईपर्यंत भारत देश जगाच्या पाठीवर ताठ मानेने व विकासाची विविध...

शरद पवारांना सीतामाईचा कळवळा म्हणजे ढोंगीपणा..

मुंबई, दि. १९ एप्रिल ; शरद पवार यांनी नास्तिक असल्याची शेखी अनेकदा मिरवली आहे. राम मंदिरात बाल रूपातील रामलल्ला विराजमान...