ताज्या बातम्या

मुंबईत ३४०१ पदांची भरती…

मुंबई, दि. 20 सप्टेंबर : मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या वतीने १८ ते २३...

उजनी सोलापूर पाईपलाईन कधी पूर्ण होणार?

सोलापूर, दि. 19 : उजनीच्या पाण्याचा विषय हा सोलापूरकरांच्या जिव्हाळ्याचा आहे. नागरिक, शेतकरी यांच्या समस्या दूर करून आणि भूसंपादनाची प्रक्रिया...

भाजप नेते सरदार तारा सिंह यांचे निधन..

मुंबई, दि. 19 सप्टेंबर 2020: भाजपचे माजी आमदार सरदार तारा सिंह यांचे सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने लिलावती रुग्णालयात निधन झाले....

….यासाठी मोदींना एकमुखाने पाठिंबा द्या!

मुंबई, दि. 19 सप्टेंबर: शेतकऱ्यांना वर्षानुवर्षांच्या बंधनातून मुक्त करून मर्जीनुसार कोठेही व हव्या त्या किंमतीला शेतीमाल विकण्याचे स्वातंत्र्य देण्यासाठी पंतप्रधान...

संतपीठ जानेवारीपासून सुरु करणार….

औरंगाबाद, दि.19 सप्टेंबर : वारकऱ्यांच्या मनातील भावनांना मूर्त स्वरुप देण्याच्या दृष्टीने, महाराष्ट्राची संत परंपरा जपणारे संतपीठ पैठण नगरीत जानेवारीपासून सुरु...

हमीभावाने मूग खरेदी १ ऑक्टोबर पासून….

शेतकऱ्यांनी हमी भावाने मूग खरेदीसाठी नोंदणी करावी. मुंबई, दि. १९ सप्टेंबर: हमीभावाने मूग खरेदीच्या मान्यतेचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे ३१ ऑगस्ट...

कंगणाची कान उघाडणी केली असती तर आनंद झाला असता.

मुंबई, दि. १९ सप्टेंबर २०२०: मुंबई पोलीसांना बदनाम करणाऱ्या, मुंबईला पाकिस्तान म्हणून महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करुन...

मोदींच्या काळातच लोकशाही रसातळाला गेली.

*डॉ. मनमोहन सिंह यांच्या काळात देश रसातळाला गेला म्हणणे ही देवेंद्र फडणविसांची बौद्धीक दिवाळखोरी ! मुंबई, दि. 19 सप्टेंबर: डाॅ....

एकही विद्यार्थी परिक्षेपासून वंचित राहू नये..

जळगाव दि. 18 सप्टेंबर: अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परिक्षांपासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही, याप्रमाणे विद्यापीठाने परिक्षांचे नियोजन करावे असे...

नव्या भारताचे जमीनदार मोदींचे मित्र असतील!

नवी दिल्ली, दि 18  सप्टेंबर: नरेंद्र मोदी सरकारच्या कृषि क्षेत्रातील तीन विधेयकावरून देशातील वातावरण तापले असून सरकारवर टीकेची झोड उठली...