ताज्या बातम्या

विदर्भातील नझूल जमिनींसाठी ‘अभय योजना’

मुंबई ६ फेब्रुवारी : विदर्भातील नझूल जमिनीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन लवकरच अभय योजना रावबिणार असल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण...

काशी विश्वनाथ देवस्थानच्या धर्तीवर पंढरपुरचा विकास!

मुंबई, दि. ६ फेब्रुवारी : श्रीक्षेत्र पंढरपूर येथे वारकरी, भाविकांना मुलभूत पायाभूत सुविधा देण्यासाठी पंढरपुरच्या सर्वांगिण विकासासाठी करण्यात येणाऱ्या आराखड्यात...

खान्देशाला साहित्याचा मोठा वारसा..

मुंबई, दि. ६ फेब्रुवारी: समाजात साहित्याचे स्थान हे कायम आदरणीय आणि पूजनीय राहिले असून खान्देशला साहित्याचा मोठा वारसा लाभला आहे,...

साध्या यंत्रमागधारकांना 75 पैसे वीज सवलत !

साध्या यंत्रमागधारकांना 75 पैसे वीज सवलत ! मुंबई दि. ६ फेब्रुवारी : यंत्रमाग धारकांना (27 HP) ते (२०१HP) या प्रवर्गातील...

सरकारमध्ये २ अलिबाबा आणि ८० चोर..

मुंबई दि. ६ फेब्रुवारी:- महायुती सरकारची भूक दिवसेंदिवस वाढत आहे. सत्तेसाठी पैसा आणि पैशातून सत्ता हे या सरकारचे ब्रिद आहे....

‘वयोश्री’ योजनेतून ज्येष्ठ नागरिकांना ३ हजार रुपये.

मुंबई, दि. ७ फेब्रुवारी : राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा देणाऱ्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे....

CM वरील आरोपांमुळे राज्याच्या राजकीय परंपरेला काळीमा..

मुंबई दि.- ५ फेब्रुवारी: छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकरांचा आणि संत महात्म्यांचा महाराष्ट्र, अशी आपल्या राज्याची ओळख आहे. परंतु गेल्या दोन...

विमानतळ विस्ताराने शिर्डीकरांचे स्वप्न साकारणार.

  मुंबई, दि. ५ फेब्रुवारी : साईनगरी शिर्डी येथील विमानतळाचा अधिकचा विस्तार करण्यासोबतच नवीन इमारत उभारणी आणि अन्य विकास कामांना...

सुशासन हा आमच्या सरकारचा पाया..

मुंबई, दि. ५ फेब्रुवारी : सुशासन हा आमच्या सरकारचा पाया आहे. सर्वसामान्यांपर्यंत शासन पोहचण्यासाठी सुशासन निर्देशांक सारखे उपक्रम महत्वाचे ठरणार...

गोंड-गोवारी समाजाच्या मागण्या मान्य करा..

नागपूर, दि. ५ फेब्रुवारी: नागपूरच्या संविधान चौकात गोंड गोवारी समाजाचे तीन तरूण ११ दिवसांपासून उपोषण करत आहेत परंतु शासन अथवा...