----

--

केंद्राची महाराष्ट्राला सापत्न वागणूक; मदतही नाही आणि पथकही नाही!

By Xtralarge News

- November 24, 2020

केंद्राची महाराष्ट्राला सापत्न वागणूक; मदतही नाही आणि पथकही नाही . वीजबिलाविरोधात आंदोलन करणाऱ्यांनी केंद्र सरकारच्या लुटमारीविरोधात आंदोलन करावे. ईडीची कारवाई राजकीय हेतूने, विरोधकांना धमकावण्याचा प्रयत्न....

-

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी २२९७ कोटींचा निधी वितरित.

By Xtralarge News

- November 9, 2020

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी २२९७ कोटींचा निधी वितरित.. अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांना नुकसान भरपाई… मुंबई, दि. 9 नोव्हेंबर : जून ते ऑक्टोबर या कालावधीत विविध जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी व...

--

दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना गोड बातमी.

By Xtralarge News

- November 5, 2020

दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना गोड बातमी. सोमवारपासून नुकसान भरपाईचे पैसे मिळणार .. मुंबई, दि. ५ नोव्हेंबर: अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाडा, सोलापूर, सांगली, सातारा...

--

सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 935 कोटींचे नुकसान!

By Xtralarge News

- October 31, 2020

सोलापूर, दि. 31: ऑक्टोबरमध्ये सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे 935 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. या...

--

शेतक-यांसाठीचे मदतीचे पॅकेज फसवे!

By Xtralarge News

- October 24, 2020

शिर्डी, दि.२४ ऑक्टोबर: महाविकास आघाडी सरकारने शेतक-यांसाठी जाहीर केलेले मदतीचे पॅकेज अतिशय फसवे आहे. सरकारने पॅकेजमध्ये घातलेल्या अटीमुळे शेतक-यांचा विश्वासघात झाला असून, शेतकरी मदतीपासून वंचित...

--

शेतकर्‍यांची घोर निराशा व फसवणूक!

By Xtralarge News

- October 23, 2020

मुंबई, दि. 23 ऑक्टोबर: राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी महाविकास आघाडी सरकारने 10 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. या पॅकेजवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते...

--

आपत्तीग्रस्तांसाठी १० हजार कोटींचे पॅकेज!

By Xtralarge News

- October 23, 2020

दिवाळीच्या आधी मदत मिळणार मुंबई, दि. २३ ऑक्टोबर: ठाकरे सरकारने आज मोठी घोषणा केली आहे. मराठवाडा व राज्याच्या काही भागात अतिवृष्टीने झालेल्या नुकसान भरपाईसाठी १०...

---

शेतकऱ्यांना पुन्हा उभे करणार !

By Xtralarge News

- October 21, 2020

उस्मानाबाद, दि.२१ : नुकसानग्रस्त भागाची पाहणी करायला आलो असून या भागातील शेतकऱ्यांचे खुप मोठे नुकसान झाले आहे. परंतु शेतकऱ्यांनी खचून न जाता धीर धरावा. सरकार...

---

ठाकरे सरकारने आतातरी वचनपूर्ती करावी!

By Xtralarge News

- October 21, 2020

सांगली, दि २१ ऑक्टोबर:. अतिवृष्टीने झोडपून काढल्याने सांगली जिल्ह्यातील शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले. जनजीवन विस्कळीत झाले. शेतकरी मायबाप सरकारकडून मदतीची अपेक्षा बाळगून आहे, पण या...

--

बोलघेवडेपणा सोडा आणि कृती करा!

By Xtralarge News

- October 21, 2020

मुंबई, दि. 21  मुंबई: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा ठाकरे सरकारवर तोफ डागली. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची फक्त पाहणी केली जात आहे. पण मदत...