ओबीसींच्या प्रश्नासाठी कोणतेही सरकार आले तरी संघर्ष करावा लागतो.

ओबीसींच्या प्रश्नासाठी कोणतेही सरकार आले तरी संघर्ष करावा लागतो. नागपूर, दि. २५ डिसेंबर: ओबीसींच्या प्रश्नासाठी कोणतेही सरकार आले तरी आम्हाला संघर्ष हा करावाच लागतो असे मत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज राष्ट्रवादी भवन नागपुर येथे व्यक्त केले. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलच्या बैठकीत ते बोलत होते, … Read more

समृध्‍दी महा‍मार्गाचा विस्‍तार चंद्रपूर-राजुरा पर्यंत करावा..

समृध्‍दी महा‍मार्गाचा विस्‍तार चंद्रपूर-राजुरा पर्यंत करावा.. नागपूर, दि. २४ डिसेंबर ; हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्‍दी महा‍मार्गाचा विस्‍तार चंद्रपूर-राजुरा पर्यंत करण्‍याची मागणी चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री तथा वने, सांस्‍कृतीक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍याकडे केली. ही मागणी मान्‍य करत मुख्‍यमंत्र्यांनी पुढील कार्यवाही तातडीने करण्‍याचे निर्देश संबंधितांना दिले. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार … Read more

‘प्रती सभागृह’ उभे करत आघाडीचा सरकारवर हल्लाबोल…

‘प्रती सभागृह’ उभे करत आघाडीचा सरकारवर हल्लाबोल… नागपूर दि. २३ डिसेंबर – मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांना मराठी भाषिक लोकांना आधार देण्यासाठी, मराठी भाषिकांना महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा आहे. सर्वजण तुमच्यासोबत उभे आहोत असे चित्र निर्माण करण्यासाठी दोन्ही सभागृहात ठराव एकमताने मंजूर करायला तयार आहोत त्यामुळे तो ठराव घ्या अशी विनंती करण्यात आली होती परंतु … Read more

सीमाप्रश्नी मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांनी आतातरी  नेभळटपणा सोडावा.

सीमाप्रश्नी मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांनी आतातरी  नेभळटपणा सोडावा. नागपूर दि. २३ डिसेंबर – मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी आता तरी नेभळटपणा सोडून आपल्या विधानसभेत कर्नाटकच्या सरकार आणि मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधाचा ठराव मांडावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी ‘बेळगावसह सर्व सीमांचे रक्षण करून महाराष्ट्र राज्याने तयार … Read more

महाराष्ट्रात कोविड परिस्थिती नियंत्रणात; घाबरून जाऊ नये..

महाराष्ट्रात कोविड परिस्थिती नियंत्रणात; घाबरून जाऊ नये.. नागपूर, दि. २२ डिसेंबर : जगातील कोरोनाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन करतानाच सर्व पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यांमध्ये आरोग्य सुविधा सज्ज राहतील याची दक्षता घ्यावी. मुख्य सचिवांनी देखील तातडीने सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून कोविड अनुरूप वर्तन पंचसुत्रीचे काटेकोर पालन होईल, … Read more

माझे निलंबन हे विरोधकांचा वारंवार आवाज दाबण्याचा प्रयत्न

माझे निलंबन हे विरोधकांचा वारंवार आवाज दाबण्याचा प्रयत्न.. नागपूर दि. २२ डिसेंबर – मला निलंबित केलात तरी राज्यातील तरुणांच्या, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, महिलांच्या प्रश्नांसाठी मी लढतच राहणार असल्याचे सांगतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राज्यसरकारच्या या हुकुमशाही कृतीचा निषेध केला. अधिवेशनात विरोधकांचा वारंवार आवाज दाबण्याचा प्रयत्न शिंदे-फडणवीस सरकारकडून होत आहे. जनतेच्या … Read more

जयंत पाटलांच्या निलंबनाविरोधात विरोधी पक्ष आक्रमक.

जयंत पाटलांच्या निलंबनाविरोधात विरोधी पक्ष आक्रमक. नागपूर दि. २२ डिसेंबर ;- सत्ताधारी पक्षाकडून विरोधी पक्षांना प्रश्न मांडण्यापासून रोखण्याचा प्रयत्न सभागृहात केला जात होता याचा निषेध करण्याचा प्रयत्न विरोधी आमदारांनी केला असता राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आमदार जयंत पाटील यांचे निलंबन करण्यात आले. त्याविरोधात महाविकास आघाडी सरकारने सभात्याग करत पायर्‍यांवर येत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. … Read more

फोन टॅपिंग प्रकरणात IPS रश्मी शुक्लांना कोण वाचवत आहे?

फोन टॅपिंग प्रकरणात IPS रश्मी शुक्लांना कोण वाचवत आहे? नागपूर दि. २२ डिसेंबर – आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी भाजप सरकारच्या कालावधीत विधीमंडळातील सदस्यांसह अनेक मान्यवरांचे फोन बेकायदेशीरपणे टॅपिंग केले. यामुळे विधीमंडळाच्या सदस्यांच्या स्वातंत्र्याचा संकोच झाला असून लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. या फोन टॅपिंग प्रकरणाचा मास्टर माईंड कोण आहे ? कोणाच्या आदेशाने हे फोन … Read more

कमी पटसंख्येच्या शाळांबाबत राज्य सरकारने धोरण स्पष्ट करावे..

कमी पटसंख्येच्या शाळांबाबत राज्य सरकारने धोरण स्पष्ट करावे.. नागपूर, दि. २२ डिसेंबर : युपीए सरकारने सर्वांच्या शिक्षणाची व्यवस्था लक्षात घेऊन शिक्षण हक्क कायदा केला आहे. या कायद्यानुसार ६ वर्षांपासून १४ वर्षांपर्यतच्या मुलाला मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे. राज्यघटनेत बदल करून तो हक्क दिला आहे, तो बदलण्याचा आपल्याला अधिकार नाही. एकही मुलही शिक्षणापासून … Read more

फोनटॅपिंग प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा !

फोनटॅपिंग प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा ! नागपूर, दि. २२ डिसेंबर: राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना २०१६- १७ साली अवैधरितीने लोकप्रतिनिधी, सरकारी अधिकारी व पत्रकारांचे फोन टॅप करण्यात आले. या प्रकरणी IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हेही दाखल झाले. चौकशी समितीनेही त्यांना दोषी ठरवले असताना त्यांना क्लिनचिट देण्याचा प्रयत्न ईडी सरकार करत … Read more