उद्धव ठाकरेंची हिंदुत्वाशी बेईमानी..
पालघर, दि १७ मे - जनादेशाचा अवमान करून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना उद्धव ठाकरेंनी बगल दिली. हिंदुत्वाशी बेईमानी केली. एकेकाळी...
पालघर, दि १७ मे - जनादेशाचा अवमान करून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना उद्धव ठाकरेंनी बगल दिली. हिंदुत्वाशी बेईमानी केली. एकेकाळी...
मुंबई, दि. १६ मे : देशाच्या प्रगतीत शेतकरी व कामगारांचा मोठा वाटा आहे, कामगार शक्तीच्या जोरावरच देशाने प्रगती केली आहे....
मुंबई दि. १६ मे: सरकारी वकील म्हणून कायदेशीर बाजू मांडताना त्यांनी रहाण्यासाठी लाखों रूपयांची हॉटेल्सची बिलं घेतली आहेत. नैतिकतेच्या पातळीवर...
मुंबई, दि. १६ मे – राज्यात भाजपचे सरकार असताना मोदीं कधी फारसे महाराष्ट्रात आले नाही. राज्यात रोजगार मिळावा म्हणुन काहीच...
मुंबई, दि. १६ मे : – घाटकोपर येथे मोदींच्या रोड शो मुळे मुंबईकरांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. त्यांच्या रोड...
मुंबई, दि, १६ मे : मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले...
कल्याण, दि. १६ मे: पराभवाच्या भितीने इंडिया आघाडी बिथरलेली आहे. त्यांच्या नादी लागून उद्धव ठाकरेंनी पाकिस्तानची हुजरेगिरी सुरु केली आहे....
मुंबई, दि. १५ मे : हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून सातत्याने केला जात आहे....
मुंबई, ता. १५ मे: निवडणूक आली की काहीजण मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, अशी आवई उठवतात. मात्र मुंबईकरांच्या मतांवर डोळा ठेवून २५...
मुंबई दि.१५ मे :- मुंबईतील घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेला महायुती सरकार आणि मुंबई महानगरपालिका जबाबदार आहे. महायुती, मुंबई मनपाच्या भ्रष्टाचारामुळे...