कृषी कायद्यातील उणीवा दूर होणे गरजेचे!
मुंबई, दि. ६ ऑक्टोबर: केंद्र सरकारने नुकतेच शेतीशी संबंधित तीन कायदे केले आहेत. यातील त्रुटी, उणीवा दूर करणे गरजेचे आहे....
मुंबई, दि. ६ ऑक्टोबर: केंद्र सरकारने नुकतेच शेतीशी संबंधित तीन कायदे केले आहेत. यातील त्रुटी, उणीवा दूर करणे गरजेचे आहे....
सातारा, दि. 5 ऑक्टोबर : शासन सोयाबीनसाठी राज्यात 3 हजार 880 हमी भाव देणार असून येत्या 15 ऑक्टोबर पासून राज्यात...
कोल्हापूर, दि. ५ ऑक्टोबर: कृषी कायद्यावरून देशभरात शेतकरी व शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. काँग्रेस, अकाली दलासह अनेक राजकीय पक्षांचाही...
जालनामधील अतिवृष्टी झालेल्या भागांना दिली भेट. जालना दि. ३ ऑक्टोबर: मराठवाड्यातील अतिृष्टीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले असून देशोधडीला लागलेला शेतकरी...
शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा अन्यथा भाजपा रस्त्यावर. औरंगाबाद, दि. २ ऑक्टोबर: राज्यामधील विशेषत: मराठवाड्यातील शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाशी सामना करावा लागतोय. राज्यात...
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सर्व उपाययोजना करा. मुंबई, दि, 01 ऑक्टोबर: धानखरेदी संदर्भात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सर्व उपाययोजना कराव्यात. बारदानांच्या उपलब्धतेअभावी...
चंद्रपूर दि. 29 सप्टेंबर: अतिवृष्टी, गारपीट, ढगाळ हवामान आदी संकटांमुळे पिकांवर कीड, रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत असतो. हवामान बदलामुळे शेती...
मुंबई, दि. २९ सप्टेंबर : हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हमी भावाने सोयाबीन खरेदीसाठीची नोंदणी दि. १ ऑक्टोबर...
नांदेड, दि. २७ सप्टेंबर: मागील दोन दिवसांपासून मी अतिवृष्टी झालेल्या व ज्या-ज्या ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे त्या भागांना प्रत्यक्ष...
राहाता, दि.२४ सप्टेंबर: नव्या कृषी धोरणाला विरोध करणा-या कॉग्रेस सरकारनेच देशात प्रथम बाजार समित्यांसाठी मॉडेल ऍक्ट आणला पण आता मात्र...