शेतकरी वार्ता

सोयाबीन, कापसाच्या MSP साठी केंद्रीय मंत्र्यांना भेटणार.

मुंबई, दि. ११ सप्टेंबर :- राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात सकारात्मक आहे. केंद्र सरकारकडे शेतीशी संबंधित प्रलंबित अनुदान व कृषी...

केंद्र सरकारला मराठवाड्यातील अतिवृष्टी दिसत नाही का?

मुंबई दि. १० सप्टेंबर :- मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू असताना महायुती सरकारला, राज्याच्या कृषीमंत्र्यांना शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही....

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर.

लातूर, दि. ५ सप्टेंबर : अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले....

अतिवृष्टी आणि पुरग्रस्तांना तातडीने मदत करा.

नांदेड, दि. ४ सप्टेंबर ; अतिवृष्टी आणि नंतर आलेल्या पुरामुळे मराठवाड्यात उभ्या शेती पिकाचे आणि जमिनीचे मोठे नुकसान झाले आहे....

ताबडतोब पंचनामे करून आपदग्रस्तांना मदत करा.

मुंबई, दि. ४ सप्टेंबर : मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या विदर्भासह इतर भागातील...

द्राक्ष बागायतदारांचे प्रश्न सोडवणार..

मुंबई, दि. १ सप्टेंबर :- द्राक्षापासून तयार होणाऱ्या बेदाणा पिकाचा समावेश कृषीमालाच्या यादीत करण्यासंदर्भात नाबार्डसह अन्य संबंधीत यंत्रणांसोबत बैठक घेऊन...

हळद उत्पादनाचे क्लस्टर करणार.

मुंबई, दि. २५ जुलै : देश आणि जागतिक पातळीवरून हळदीला असलेली मागणी लक्षात घेऊन राज्यातील शेतकऱ्यांना हळद लागवडीसाठी प्रोत्साहीत करून...

भारत ५ वर्षे दूध भुकटी आयात करणार नाही..

मुंबई दि. २३ जुलै : पुढील पाच वर्षांसाठी एक ग्रॅमही दुधाची भुकटी आयात करणार नाही असे आश्वासन केंद्रीय सहकार मंत्री...

दुधाला हमीभाव देण्यासाठी केंद्राकडे मागणी..

मुंबई दि.१९  जुलै; शेती उत्‍पादीत मालाप्रमाणेच दूध उत्‍पादक शेतक-यांसाठी केंद्र सरकारने दूधाला आधारभूत किंमत ठरवून देण्‍याबाबतचा कायदा तातडीने करावा अशी...

अमूलसह इतरांनी अतिरिक्‍त २० लाख लिटर दूध संकलन करावे.

मुंबई दि. १८ जुलै : राज्‍यातील अतिरिक्‍त दूधाचा प्रश्‍न सोडविण्‍यासाठी अमुल उद्योग समुहासह इतरही प्रक्रीया केंद्रानी अतिरिक्‍त २० लाख लिटर...