एल्गार प्रकरणातील ‘ती’ कागदपत्रे पवारांनी सार्वजनिक करावीत.
पुणे, दि. १५ सप्टेंबर: एल्गार परिषदेचे प्रकरण हे बनावट असून त्याबद्दलचे पत्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शरद पवार यांनी...
पुणे, दि. १५ सप्टेंबर: एल्गार परिषदेचे प्रकरण हे बनावट असून त्याबद्दलचे पत्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शरद पवार यांनी...
अंकुशला न्याय मिळाल्याशिवाय गप्प बसणार नाही. सायन रुग्णालयाबाहेर ठिय्या आंदोलन.. मुंबई दि. १५ सप्टेंबर: महानगरपालिकेच्या सायन रूग्णालयातील गलथान कारभाराविरुद्ध राज्याचे...
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला धोरण लकवा. कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या मागणीसाठी बुधवारी काँग्रेसचे राज्यव्यापी आंदोलन. मुंबई, दि. १५ सप्टेंबर २०२० जगभरात लॉकडाऊन...
शरद पवारांनी कांदा निर्यात बंदीबाबत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची घेतली भेट. मुंबई दि. १५ सप्टेंबर: निर्यात होणाऱ्या कांद्याला...
मुंबई दि. १५ सप्टेंबर: कांदा निर्यात बंदी म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावून घेण्याचा प्रकार आहे. केंद्र सरकारने सर्व प्रकारच्या कांदा...
महाराष्ट्राला बदनाम करण्याचा भाजपाचा अजेंडा उघड. मुंबई, दि. १४ सप्टेंबर २०२०: मुंबई व महाराष्ट्राला वाट्टेल ते बोलणारी ड्रामेबाज नटी मुंबईत...
काँग्रेस प्रवक्ते मा. आ. अनंत गाडगीळ यांचा सवाल. मुंबई, दि. १४ सप्टेंबर २०२०: भारतातील विविध क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींवर चिनी कंपन्या...
मुंबई, दि. 14 सप्टेंबर: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र पाठवून कोरोनाच्या लढाईत आपले योगदान...
मुंबई, दि. १३ सप्टेंबर : "राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी जनतेशी साधलेला संवाद हा महाराष्ट्रातील संकटकाळात जनतेचा भ्रमनिरास करणारा...
मुंबई, दि. 13 सप्टेंबर: राज्यातील जनतेशी मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज समाज माध्यमांद्वारे संवाद साधला. सणासुदीच्या काळात सर्व धर्मियांनी दाखविलेल्या संयमाबद्दल...