मुंबई

RSS व मनुवादी शक्तींकडून लोकांना चिरडून टाकण्याचा प्रयत्न:

मुंबई, दि. १८ मार्च : नरेंद्र मोदींचे कार्यक्रम श्रीमंतासाठी आहेत तर काँग्रेसचे कार्यक्रम गरिब समाजासाठी आहेत. मोदींना प्रचंड अहंकार आहे....

धारावीची जमीन बळकावणा-या अदानीच्या मागे पंतप्रधानांची ताकद:

मुंबई, दि. १७ मार्च : देशातील सर्व महत्वाच्या कंपन्या, संपत्ती फक्त अदानी व अंबानी यांनाच विकल्या जात आहेत. धारावी तुमची...

भारत जोडो न्याय यात्रेचा चैत्यभूमीवर समारोप.

भारत जोडो न्याय यात्रेचा चैत्यभूमीवर समारोप. मुंबई, दि. १७ मार्च : मणिपूरपासून निघालेली राहुल गांधी यांची ऐतिहासिक भारत जोडो न्याय...

‘गर्व से कहो हम हिंदू है’ कोणत्या तोंडाने म्हणणार?

मुंबई, दि. १७ मार्च :- ज्या शिवतीर्थावरून बाळासाहेबानी संपूर्ण हिंदुस्थानाला मार्गदर्शन केलं, त्यांच्या वारसदाराला त्याच शिवतीर्थावर ज्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान...

ठाकरेंचे शिलेदार रविंद्र वायकर शिंदेसेनेत.

मुंबई, दि. १२ मार्च:- उद्धव ठाकरेंचे शिलेदार व जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र वायकर यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते...

मुंबई कोस्टल रोड पूर्णपणे टोलमुक्त ठेवा..

मुंबई, दि. ११ मार्च: मुंबईच्या विकासात मोलाचा ठरणारा कोस्टल रोड हा काँग्रेसच्या संकल्पनेतुन आणि पुढाकारातून उदयास आलेला आहे. महायुती सरकार...

मोठे परिवर्तन घडविणारा कोस्टल रोड प्रकल्प…

मुंबई, दि. ११ मार्च : किनारी रस्ता हा मुंबईकरांच्या जीवनात मोठे परिवर्तन घडविणारा प्रकल्प ठरणार असून मुंबईचा सर्वांगिण विकास हेच...

कोस्टल रोडचा वरळी ते मरीन ड्राईव्ह मार्ग अंशतः खुला..

मुंबई, दि. ११ मार्च – सर्वसामान्य मुंबईकरांचा प्रवास सुखकर होण्याबरोबरच वेळेची आणि इंधनाची बचत करणारे तसेच प्रदूषणमुक्त मुंबई करण्याचे शासनाचे...

संघर्षाच्या वेळी काँग्रेस सोडलेल्यांना माफी नाही..

मुंबई, दि. ९ मार्च : काँग्रेस पक्ष गांधी-नेहरुंच्या आदर्शावर चालतो, काँग्रेसने सर्वजातीधर्मांना सोबत घेऊन काम केले आहे. सोनियाजी गांधींनी पंतप्रधानपदाचा...

मेट्रो, BKC, वांद्रे-वरळी सेतू सह अनेक विकास कामे काँग्रेसनेच केली.

मुंबई, दि. ९ मार्च : मुंबई शहराचा विकास व आंतरराष्ट्रीय शहर म्हणून ओळख ही काँग्रेस काळातच झाली. काँग्रेस सरकार असतानाच...