मुंबई

हिंदुत्व मला कोणाकडून शिकण्याची गरज नाही!

मुंबई, दि. 13 ऑक्टोबर : राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्यात पुन्हा वाद उफाळून आला आहे.  आता हा वाद झाला आहे तो...

बार, हाॅटेल सुरु झाले, देवच कुलुपबंद का?

मुंबई, दि. 13 ऑक्टोबर : राज्यातील मंदिरं उघडण्याबाबत आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीच विचारणा केली आहे. मंदिर उघडा या मागणीसाठी...

कोरोना रुग्ण संख्या घटली;आज ७ हजार रुग्ण!

मुंबई, दि.१२ ऑक्टोबर : राज्यात दैनंदिन आढळून येणारी कोरोनाबाधितांची पाच अंकी संख्या चार अंकी झाली आहे. आज दिवसभरात ७ हजार...

मुंबई ठप्प करण्यासाठी जबाबदार कोण?

मुंबई, दि. 12 ऑक्टोबर: मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह एमएमआरडीए भागात आज सोमवारी सकाळी अचानक वीज पुरवठा खंडित झाला होता. वीज...

महिला अत्याचारविरोधात भाजपचे आंदोलन!

महिलांवरील अत्याचार थांबेपर्यंत आघाडी सरकारला स्वस्थ बसू देणार नाही भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचा इशारा राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस...

कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांचा फायदाच!

मुंबई, दि. 12 ऑक्टोबर: मोदी सरकारच्या कृषी कायद्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्याचा फायदा होणार आहे. या कायद्याच्या विरोधात राजकीय हेतूंनी सुरु असलेला...

मेट्रो कारशेड प्रकरणी ठाकरे सरकारचा कुहेतू!

  मुंबई, दि.12 ऑक्टोबर: अहंकारी राजा आणि मनमौजी राजपुत्र यांच्यामुळे राज्याची अवस्था काय होते, अशा अनेक दंतकथा आपण ऐकल्या आहेतच....

मुंबईतील ‘बत्ती गुल’च्या चौकशीचे आदेश!

मुंबई,  दि. 12 ऑक्टोबर: मुंबई महानगर क्षेत्रातील वीज खंडित झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून तातडीने...

कारशेड हलविण्याचा निर्णय केवळ अहंकारातून!

मुंबई, दि. 12 ऑक्टोबर: ठाकरे सरकारने आरे येथील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलविण्याचा घेतलेला निर्णय अर्थातच भाजपाला आवडलेला नाही. या निर्णयावर...

फडणवीसांना दणका;मेट्रो कारशेड कांजूरमार्गला!

शून्य रुपयांमध्ये कारशेडसाठी घेतली सरकारी जमीन. मुंबई, दि. 11  ऑक्टोबर : पर्यावरणाचा ऱ्हास करून होणारी प्रगती मान्य होणारी नसल्याने आरे...