… याची किंमत लोक केंद्र सरकारकडून योग्यवेळी वसूल करतील !

… याची किंमत लोक केंद्र सरकारकडून योग्यवेळी वसूल करतील ! कोल्हापूर, दि. 10 मे : केंद्रात भाजपाच्या नरेंद्र मोदींचे सरकार आहे. या सरकारने जनतेला महागाई, बेरोजगारी हटविण्याची आश्वासने दिली होती ती पूर्ण करण्यात त्यांना शंभर टक्के अपयश आले आहे. याची किंमत लोक केंद्र सरकारकडून योग्य वेळी वसूल करतील, असा इशारा राष्ट्रवादी  काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद … Read more

‘राजद्रोह’चा पुनर्विचार करण्याची भूमिका केंद्र सरकारने घेतली असेल तर स्वागत

‘राजद्रोह’चा पुनर्विचार करण्याची भूमिका केंद्र सरकारने घेतली असेल तर स्वागत  ! कोल्हापूर, दि. १० मे : राजद्रोह कायद्याचा पुनर्विचार करण्याची भूमिका केंद्र सरकारने घेतली असेल तर त्या भूमिकेचे स्वागत आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. प्रसार माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, काही वर्षांपूर्वी भीमा-कोरेगाव येथे वाद निर्माण झाला … Read more

शिर्डीबरोबरच इतर जिल्ह्यातील विमान वाहतूक सेवाही दर्जेदार असावी !

शिर्डीबरोबरच इतर जिल्ह्यातील विमान वाहतूक सेवाही दर्जेदार असावी ! मुंबई, दि. 10 मे : राज्यातील विमानतळ विकासासाठी शासन करत असलेल्या कृती आराखड्यातील कामे प्राधानान्ये पूर्ण करा. शिर्डी विमानतळावरून ३० एप्रिल २०२२ अखेर ११ लाख ५८ हजार प्रवाशांचा टप्पा पार केला ही अत्यंत गौरवास्पद बाब आहे तसेच शिर्डी  येथून कार्गोने भाजीपाला, फुले व फळे हे बेंगलोर, … Read more

… तर राज ठाकरेंच्या रक्षणाची जबाबदारी आदित्यनाथ सरकारची !

… तर राज ठाकरेंच्या रक्षणाची जबाबदारी आदित्यनाथ सरकारची ! मुंबई, दि. 10 मे : राज ठाकरे यांच्या अयोध्या दौ-याला तीव्र विरोध होत आहे. माफी मागितल्याशिवाय अयोध्येत राज ठाकरेंना पाय ठेवू देणार नाही असा पवित्रा काही उत्तर भारतीय लोकांनी घेतला आहे. अशा परिस्थितीत राज ठाकरेंनीही ताणून धरू नये. संतांपुढे नतमस्तक झाले तर त्यात कमीपणा नाही हे … Read more

अनधिकृत बांधकामप्रकरणी बीएमसी आडनाव पाहून कारवाई करते

अनधिकृत बांधकामप्रकरणी बीएमसी आडनाव पाहून कारवाई करते मुंबई, दि. 10 मे : अनधिकृत बांधकामांच्या कारवाईबाबत मुंबई महानगरपालिका आडनाव पाहून कारवाई करते. हे मुंबईकर बघत आहेत हे लक्षात ठेवा. कारवाई भेंडी बाजार, मुंब्रा, नागपाडा येथे झाली पण काही पक्षांची शाखा कार्यालय दादर आणि प्रभादेवी येथे सुन्न झाली. हे कुठलं हिंदुत्व? हे कुठलं राष्ट्रीयत्व? राणे दिसतात शेख … Read more

फडणवीसजी, मध्य प्रदेशातील ओबीसींचे आरक्षण कोणामुळे गेले?

फडणवीसजी, मध्य प्रदेशातील ओबीसींचे आरक्षण कोणामुळे गेले? मुंबई, दि. १० मे : मध्यप्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घ्याव्यात असे आदेश आज सर्वोच्च न्यायालायाने दिले आहेत. त्यामुळे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेस पक्षाला आणि महाविकास आघाडीला दोष देणा-या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा खोटारडेपणा उघड झाला असून भाजपाच ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मारेकरी असल्याचे स्पष्ट झाले आहे, … Read more

साहित्य संस्कृती क्षेत्रात बंगालचे योगदान फार मोठे

साहित्य संस्कृती क्षेत्रात बंगालचे योगदान फार मोठे: मुंबई, दि. 10 मे : बंगालने देशाला राष्ट्रगीत दिले तसेच स्वातंत्र्य लढ्यात स्फुल्लिंग चेतविणारे वंदेमातरम सारखे देशभक्तीपर गीत दिले. बंकीमचंद्र यांचे ‘आनंदमठ’ तुलसीदासांच्या रामचरित मानसपेक्षा काहीच कमी नाही असे सांगताना बंगालचे देशाच्या साहित्य संस्कृती क्षेत्रात योगदान फार मोठे असल्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले. मुंबईतील बंगाली भाषिक लोकांच्या … Read more

पडेल ती किंमत मोजू पण पुरोगामी विचारांना धक्का लागू देणार नाही !

पडेल ती किंमत मोजू पण पुरोगामी विचारांना धक्का लागू देणार नाही ! सांगली, दि. १० मे : राज्यात दंगली व्हाव्यात, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हावा यासाठी काही लोकं प्रयत्न करत आहे. त्यांच्या या डावात आपल्याला फसायचे नाही. आपण राज्यात शांती, प्रेम प्रस्थापित राहो यासाठी प्रयत्न करूया आणि आपला सामाजिक एकोपा जपूया असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे … Read more

पावसाळ्यात आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी यंत्रणांनी तत्पर रहावे

पावसाळ्यात आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी यंत्रणांनी तत्पर रहावे. मुंबई, दि. 9 मे : सर्व प्रशासकीय यंत्रणांनी मान्सूनपूर्व कामे गतीने करावीत. अचानक येणारी वादळे व पूर यामुळे होणारी जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी, या आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना तात्काळ मदत व पुनर्वसन करण्यासाठी राज्यात आपत्ती प्रतिसाद यंत्रणेची अंमलबजावणी करण्यात येणार असून याचे सर्व जिल्हास्तरीय यंत्रणांना प्रशिक्षण  द्यावे, असे निर्देश … Read more

पीकविम्याचे पैसे तातडीने द्या अन्यथा आंदोलन

पीकविम्याचे पैसे तातडीने द्या अन्यथा आंदोलन… मुंबई, दि. ९ मे : शेतकऱ्यांऐवजी विमा कंपन्यांचे हितसंबंध जपण्यात रस असलेल्या ठाकरे सरकारला मुंबई उच्च न्यायालयाने चपराक लगावली असून पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना सहा आठवड्याच्या आत देण्याचे आदेश दिले आहेत. विमा कंपन्यांनी है पैसे दिले नाहीत तर ठाकरे सरकारने ही रक्कम शेतकऱ्यांना द्यावी असेही न्यायालयाने बजावल्याने आता तरी … Read more