… याची किंमत लोक केंद्र सरकारकडून योग्यवेळी वसूल करतील !
… याची किंमत लोक केंद्र सरकारकडून योग्यवेळी वसूल करतील ! कोल्हापूर, दि. 10 मे : केंद्रात भाजपाच्या नरेंद्र मोदींचे सरकार आहे. या सरकारने जनतेला महागाई, बेरोजगारी हटविण्याची आश्वासने दिली होती ती पूर्ण करण्यात त्यांना शंभर टक्के अपयश आले आहे. याची किंमत लोक केंद्र सरकारकडून योग्य वेळी वसूल करतील, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद … Read more