देशात नाट्य क्षेत्रात महाराष्ट्रातील कलाकार अधिक

देशात नाट्य क्षेत्रात महाराष्ट्रातील कलाकार अधिक नाशिक, दि. 13 मे : देशात नाट्य क्षेत्रात सर्वाधिक कलाकार हे महाराष्ट्र व त्या पाठोपाठ बंगाल मधून पुढे आले असून या दोन्ही राज्यात नाट्यप्रेमी अधिक असल्याचे सांगत नाशिककर कवी वि. वा. शिरवाडकर, प्रा. वसंत कानेटकर व नटश्रेष्ठ बाबुराव सावंत यांच्या नावाने नाट्य पुरस्कार दिला जात आहे याचा आनंद आहे … Read more

येवला औद्योगिक वसाहतीत फळ प्रक्रिया, पैठणी उद्योग विकसित होण्यासाठी प्रयत्न करा

येवला औद्योगिक वसाहतीत फळ प्रक्रिया, पैठणी उद्योग विकसित होण्यासाठी प्रयत्न करा. नाशिक, दि 13 मे  : येवला औद्योगिक वसाहतीमध्ये सर्व पायाभूत सुविधांचा निर्माण करण्यात आलेल्या आहे. या औद्योगिक वसाहतीत उद्योजकांना उद्योग सुरु करण्यासाठी प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. याठिकाणी औद्योगिक गुंतवणूक होण्यासाठी औद्योगिक वसाहतीत उद्योगांच्या दृष्टीने निर्माण करण्यात आलेल्या सोयी सुविधांबाबत उद्योजकांना माहिती देण्यात यावी व … Read more

शेतकऱ्यांचे व्यावहारिक ज्ञान आणि विज्ञानाची सांगड घालून काम करण्याची गरज

शेतकऱ्यांचे व्यावहारिक ज्ञान आणि विज्ञानाची सांगड घालून काम करण्याची गरज.. रत्नागिरी, दि. 13 मे : विद्यापीठामधून होणारे संशोधन आणि शेतकऱ्यांचे व्यवहारज्ञान यांची सांगड घालून येणाऱ्या काळात परस्पर सामंजस्याने शेतकरी संपन्न झाला पाहिजे. बाजारात जे विकले जाते ते पिकेल या धोरणानुसार  सर्वांनी काम करावे आणि अशा प्रदर्शनातून याला बळ मिळेल असे प्रतिपादन महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी … Read more

माझी पार्श्वभूमी संपूर्ण देशाला व राज्याला माहित आहे आणि तुमचीही…. !

माझी पार्श्वभूमी संपूर्ण देशाला व राज्याला माहित आहे आणि तुमचीही…. ! मुंबई, दि. १२ मे : भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या अध्यक्ष आणि सभापतीपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा लिखीत करार मोडून राष्ट्रवादीने भाजपासोबत जाऊन सत्ता स्थापन केली, ही दगाबाजीच आहे. याला पाठीत खंजीर खुपसणे नाही तर दुसरे काय म्हणायचे? असा सवाल करून माझी पार्श्वभूमी … Read more

आम्ही पाठीत खंजीर खुपसत नाही किंवा तलवारही खुपसत नाही

आम्ही पाठीत खंजीर खुपसत नाही किंवा तलवारही खुपसत नाही. मुंबई, दि. १२ मे : भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीत आघाडीत दगाफटका झाल्याने काँग्रेस संतप्त झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसने पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. यावर दोन्ही काँग्रेसमध्ये प्रतिक्रीया येत आहेत. उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी … Read more

ओबीसी आरक्षणाबाबत भाजपाची भूमिका संशयास्पद !

ओबीसी आरक्षणाबाबत भाजपाची भूमिका संशयास्पद! मुंबई, दि. ११ मे : ओबीसींच्या बाजूने आहोत असे भाजप वरवर दाखविण्याचा प्रयत्न करतो आणि ओबीसींच्या हिताच्या विरोधात सुप्रीम कोर्टातही जातो..दुसऱ्या बाजूला ते इम्पिरीकल डेटा देत नाहीत…कदाचित भाजपच्या मातृसंस्थेला जे हवे आहे, ते जर राजकीय चाकोरीतून होत नसेल तर ते कोर्ट आणि इतर माध्यमातून होईल आणि आरक्षण नष्ट होईल असे … Read more

आता राज्यातील काँग्रेस मंत्र्याचेही जनता दरबार…

आता राज्यातील काँग्रेस मंत्र्याचेही जनता दरबार… मुंबई, दि. ११ मे : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार राज्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांचे जनता दरबार होणार असून या जनता दरबाराच्या नियोजनासाठी एक समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष या समन्वय समितीचे निमंत्रित असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस … Read more

… तेव्हा केंद्र सरकारला दिल्लीत बसायला जागा राहणार नाही

… तेव्हा केंद्र सरकारला दिल्लीत बसायला जागा राहणार नाही पुणे, दि. 11 मे : महागाईमुळे सामान्य जनता त्रस्त झाली असून आज लिंबू, कोथिंबीर, आंबा सामान्यांनी खायचा कसा? अशा प्रश्न पडला आहे. ज्या दिवशी महिला लाटणं घेऊन रस्त्यावर येतील तेव्हा केंद्र सरकारला दिल्लीत बसायला जागा राहणार नाही, असा इशारा देताना येणाऱ्या काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी … Read more

खा. नवनीत राणांनी स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी जातीचा वापर थांबवावा

खा. नवनीत राणांनी स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी जातीचा वापर थांबवावा: मुंबई, दि. 11 मे : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी सुरु केलेली नौटंकी थांबवावी. मागास जातीची असल्याने कोठडीत अपमानास्पद वागणूक दिली असा कांगावा करून सहानुभूती मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न दुर्दैवी आहे. आपल्या राजकीय फायद्यासाठी मागास जातीची ढाल पुढे करून समाजाला बदनाम करण्याचे काम राणा यांनी थांबवावे, असे … Read more

धर्मांध शक्तीमुळे देशाच्या स्वातंत्र्य व एकात्मतेला धोका

धर्मांध शक्तीमुळे देशाच्या स्वातंत्र्य व एकात्मतेला धोका.. मुंबई, दि. 11 मे : धर्मांध शक्तीमुळे देशाच्या स्वातंत्र्याला व एकात्मतेला धोका निर्माण झाला आहे. काँग्रेस पक्षाने गेल्या 70 वर्षात देशात लोकशाही रुजविण्याचा प्रयत्न केला परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हिंदुत्वाच्या नावावर देशातील लोकशाही व्यवस्था उलथून टाकण्याचा डाव रचला आहे. आता देशाला भाजपमुक्त करण्यासाठी संघर्ष केला पाहिजे, असे आवाहन … Read more