संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरु राहतील.

संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरु राहतील.. मुंबई, दि. १७ मे  : राज्यात यावर्षी ऊसाचे उत्पादन अधिक झाले असून मागील हंगामाच्या तुलनेत २.२५ लाख हेक्टर ऊस क्षेत्र जास्त आहे. अनेक शेतकऱ्यांचा ऊस गाळप शुल्क आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरु ठेवावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव … Read more

शरद पवारांच्या आशीर्वादाने राज्यात सरकार पुरस्कृत दहशतवाद!

शरद पवारांच्या आशीर्वादाने राज्यात सरकार पुरस्कृत दहशतवाद! मुंबई, दि. १७ मे : महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून राष्ट्रवादीच्या उन्मादी कार्यकर्त्यांनी पोलिसांना वेठीस धरून सुरू केलेल्या गुंडगिरीमुळे शांततेने जगण्याचा जनतेचा हक्क संकटात आला आहे, असा आरोप प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला. पत्रकार परिषदेत बोलताना केशव उपाध्ये … Read more

पतसंस्थांमधील ठेवीवर 5 लाखांचे विमा संरक्षण?

पतसंस्थांमधील ठेवीवर 5 लाखांचे विमा संरक्षण? सांगली दि. 17 मे  : सहकारी आर्थिक संस्था या चांगल्या चालल्या पाहिजेत यासाठी शासन प्रयत्नशिल आहे. त्यासाठी आरबीआयचे यापुर्वी ठेवीवर 1 लाख रुपयाचे विमा संरक्षण मिळत होते ते आता 5 लाख रुपयांपर्यंत वाढविले आहे. याच धर्तीवर राज्यात पतसंस्थांमधील ठेवीवर किती प्रमाणात विमा संरक्षण<span;> देता येईल याबाबत लवकरच धोरण ठरविण्यात … Read more

मुख्यमंत्र्यांची भाषा महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेला काळीमा फासणारी

मुख्यमंत्र्यांची भाषा महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेला काळीमा फासणारी…. मुंबई, दि. १६ मे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल वापरलेली भाषा महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेला काळीमा फासणारी होती. अडीच वर्षांत महाराष्ट्राच्या हितासाठी काय केले हे एका शब्दानेही सांगता येत नसल्याने मुख्यमंत्र्यांनी नेहमीप्रमाणे शिवीगाळी करून मुख्यमंत्रीपदाची अप्रतिष्ठा केली, असे भाजपाचे … Read more

तुमच्या सत्तेच्या बाबरी ढाच्याला खाली आणल्याशिवाय राहणार नाही

तुमच्या सत्तेच्या बाबरी ढाच्याला खाली आणल्याशिवाय राहणार नाही. मुंबई, दि. १५ मे : संभाजी राजांची निर्घृण हत्या करणाऱ्या औरंगजेबच्या समाधीवर असदुद्दीन औवेसी जातो आणि माथा टेकतो. अरे औवेसी ऐकून घे, औरंगजेबच्या समाधीवर कुत्राही लघुशंका करणार नाही, आता पूर्ण हिंदुस्तानात भगवा फडकणार असा घणाघात करत हाच फडणवीस तुमच्या सत्तेचा बाबरी ढाच्याला खाली आणल्याशिवाय राहणार नाही’ असा … Read more

हेरवाड व माणगांवप्रमाणे राज्यभर विधवा प्रथाबंद व्हावी :

हेरवाड व माणगांवप्रमाणे राज्यभर विधवा प्रथाबंद व्हावी : मुंबई, दि. 15 मे : विधवांना समाजात समानतेची व सन्मानाची वागणूक मिळावी, विधवा प्रथाबंद व्हावी यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड व माणगांव ग्रामपंचायतींनी क्रांतीकारी निर्णय घेऊन एक नवा आदर्श घालून दिला आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य असून महाराष्ट्राने आतापर्यंत देशाला दिशादर्शक असे अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. विधवा … Read more

भगवी टोपी जर हिंदुत्व असेल तर RSS ची टोपी काळी का?

भगवी टोपी जर हिंदुत्व असेल तर RSS ची टोपी काळी का? मुंबई, दि. 15 मे : शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बीकेसीत झालेल्या सभेत भारतीय जनता पक्षावर सडकून टीका केली. हिंदुत्व, महागाई, केंद्र सरकार यावर समाचार घेतला. गेल्यावेळी त्यांनी भगव्या टोप्या घातल्या पण भगवे मेंदूत असते, टोपीत असेल तर संघाची टोपी काळी का? भगव्या … Read more

उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा विसर पडल्याचे दिसले

उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा विसर पडल्याचे दिसले… मुंबई, दि. 15 मे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी मुंबईतील सभेत भाषण करताना राज्याच्या विकासाच्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलायचे विसरले. स्वतः पेट्रोल डिझेलची महागाई कमी करण्याची जबाबदारी विसरले. दाऊदच्या टोळीशी व्यवहार करणाऱ्याला आपण मंत्रिमंडळात ठेवले आहे, हे सुद्धा विसरले. त्यांना मुख्यमंत्रीपदाचाच विसर पडल्याचे दिसले, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता … Read more

शरद पवारांबद्दल गलिच्छ पोस्ट करणा-या केतकी चितळे व नितीन भावेना अटक करा

शरद पवारांबद्दल गलिच्छ पोस्ट करणा-या केतकी चितळे व नितीन भावेना अटक करा.. नाशिक, दि. 15 मे : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निंदाजनक टीका करणारी पोस्ट सोशल मीडियावर टाकणा-या केतकी चितळे व भावेवर गुन्हे दाखल करून तातडीने अटक करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार पंकज भुजबळ यांनी केली आहे. माजी आमदार पंकज … Read more

… असा महान योद्धा जगाच्या इतिहासात दुसरा नाही !

… असा महान योद्धा जगाच्या इतिहासात दुसरा नाही ! मुंबई, दि. 14 मे : स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांसारखा प्रकांड पंडित, महान योद्धा जगाच्या इतिहासात दुसरा नाही, अशा शब्दात  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांचे स्मरण करून त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वंदन केले आहे. तसेच राज्यातील नागरिकांना छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा दिल्या … Read more