संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरु राहतील.
संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरु राहतील.. मुंबई, दि. १७ मे : राज्यात यावर्षी ऊसाचे उत्पादन अधिक झाले असून मागील हंगामाच्या तुलनेत २.२५ लाख हेक्टर ऊस क्षेत्र जास्त आहे. अनेक शेतकऱ्यांचा ऊस गाळप शुल्क आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरु ठेवावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव … Read more