महाराष्ट्र

‘अग्निवीर’ योजना रद्द करा : 

मुंबई, दि. ३१ जानेवारी; केंद्र सरकारने लष्करासाठी लागू केलेली ‘अग्निवीर’ योजना फसवी असून सैनिकांचा अपमान करणारी आहे. या योजनेत केवळ...

… तर निकाल आमच्याच बाजूने लागेल.

मुंबई दि. ३० जानेवारी: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत कुणालाही विचारला तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार...

अशोक सराफांना ‘महाराष्ट्रभूषण’.

मुंबई, दि. 30 जानेवारी :- ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जाहीर झालेला ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार कलाक्षेत्रातील प्रदीर्घ देदिप्यमान कारकिर्दीचा, मराठीतील सुपरस्टार...

आरक्षण देण्यावरून सरकारमध्ये श्रेयवादाची लढाई.

मुंबई, दि. ३० जानेवारी :- मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतची अधिसूचना काढण्यात आली. ही अधिसूचना काढण्याबाबतचा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत झाला नाही....

राधाकृष्ण विखे पाटलांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’.

राहुरी, दि. ३० जानेवारी : महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी प्रदान करीत एका माजी विद्यार्थ्यांचा केलेला...

शेतमाल आता ‘अमेझॉन’, ‘फ्लिपकार्ट’वर

मुंबई, दि. ३० जानेवारी : शेतकऱ्यांनी शेती विषयक विचार बदलले पाहिजेत, शेती ला उद्योग म्हणून पाहिले पाहिजे त्यादृष्टीने शेती केली...

कृषी विद्यापीठांची भूमिका महत्त्वाची: 

मुंबई, दि. ३० जानेवारी; शेती हा आपल्या देशाचा मुख्य आधार आहे आणि ५८ टक्क्यांहून अधिक लोक उपजीविकेसाठी शेतीवर आहेत असे...

किल्ले प्रतापगडच्या संवर्धनासाठी १०० कोटी रु.

सातारा, दि. ३० जानेवारी; छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आणि उर्जा घेऊन महाराष्ट्र शासन कार्य करत आहे. प्रतापगड हा महाराजांच्या शौर्याचे...

एकाच दिवशी 3 लाख कोटींचे सामंजस्य करार..

मुंबई, दि. ३० जानेवारी; हरित ऊर्जा आणि हरित स्टील प्रकल्प या दोन्ही क्षेत्रात आज एकाच दिवशी 3,16,300 कोटी रुपयांचे सामंजस्य...

राज्यातील सर्व शाळांमध्ये १ ते १० वी मराठी भाषा सक्तीची करा.

मुंबई, दि. २९ जानेवारी; मराठी लोक एकमेकांशी बोलताना हिंदी का वापरतात हे कळत नाही आणि आपलीच मराठी भाषा जेंव्हा राजकीय...