देश विदेश

महिला सक्षमीकरणाचा महाराष्ट्र नवा आदर्श.

उदगीर, दि. ५ सप्टेंबर : राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्यासह अनेक महनीय महिलांनी महाराष्ट्रात सामाजिक प्रगतीचा पाया घातला आहे. त्याच...

जे काम मुघल करु शकले नाहीत ते भाजपाच्या बेईमान लोकांनी केले.

मुंबई, दि. १ सप्टेंबर; छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करुन भाजपा सरकारने महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच पोहचवली आहे. महाराज आपले दैवत आहेत,...

शिवद्रोह्यांना ‘गेट आऊट ऑफ इंडिया’ केल्याशिवाय गप्प बसू नका:

मुंबई, दि. १ सप्टेंबर; छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही. देशाचे प्रवेशद्वार गेट वे ऑफ इंडियाच्या...

राष्ट्रपती ३ सप्टेंबरला मुंबईत चैत्यभूमीला भेट देणार.

  मुंबई,  दि ३१ ऑगस्ट : भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक चैत्यभूमी येथे राष्ट्रपती महामहिम द्रौपदी...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी मस्तक टेकून माफी मागतो.

  पालघर, दि.३० ऑगस्ट- देशाच्या व महाराष्ट्राच्या विकासात मच्छिमार बांधवांचे मोठे योगदान आहे. वाढवण बंदर हा जगातील सर्वात खोल व...

दिल्लीच्या तख्तासमोर शिवरायांचा महाराष्ट्र झुकला नाही व झुकणारही नाही!

  मुंबई, दि. ३० ऑगस्ट ; महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणच्या राजकोट किल्यावरील पुतळा भाजपाच्या भ्रष्ट कारभारामुळे कोसळल्याप्रकरणी...

पंतप्रधानांनी चूक मान्य केली पण जनता माफ करणार नाही!

मुंबई, दि. ३० ऑगस्ट : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामातील भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली असतानाही महा भ्रष्ट भाजपा...

अदानी घोटाळ्याच्या JPC चौकशीला मोदी का घाबरतात? 

मुंबई, दि. २२ ऑगस्ट ; पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे खास उद्योगपती मित्र अदानी यांच्या भ्रष्ट युतीमुळे देशाला मोठे आर्थिक...

गप्पा “वन नेशन, वन इलेक्शन’च्या आणि ….. !

  नागपूर दि. १९ ऑगस्ट ; बांगलादेशमध्ये सत्तांतर झालं. त्या अगोदर मोठा उठाव झाला. परंतु, त्याचे परिणाम महाराष्ट्रात उमटतील, असं...

काँग्रेसच्या मेळाव्यात खरगे, पवार, ठाकरे !

मुंबई, दि. १९ ऑगस्ट ; माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त २० ऑगस्टला मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात दुपारी ३ वाजता...