ताज्या बातम्या

कोरोना संकटात १७ हजार लोकांना मिळाला रोजगार !

मुंबई, दि. २६ : कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीचीही समस्या निर्माण झाली आहे. पण असे असतानाही मागील ३ महिन्यात कौशल्य विकास विभागाने...

उद्धव ठाकरे, तुम्ही खुदा बनू नका !

पुणे, दि.२६ - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आपण कोरोनामुळे होणारा मृत्यू दर आटोक्यात आणू, असे म्हटले आहे. त्यावर उद्धवजी...

कल्याण डोंबिवलीमध्ये कोविड समर्पित काळजी केंद्र ! 

मुंबई, दि. 26 :  कल्याण येथील कोविड चाचणी प्रयोगशाळा आणि कल्याण तसेच डोंबिवली येथील समर्पित कोविड काळजी केंद्रांचे ऑनलाईन उदघाटन...

कोरोना संकटात लोकांना जास्तीत जास्त मदत करा!

मुंबई दि. 26 जुलै कोरोनाचे संकट मोठे आहे म्हणून या संकटात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना भेटणे गरजेचे आहे. सामान्य जनतेला या काळात...

राज्यात दहा वर्षातील विक्रमी कापूस खरेदी !

मुंबई, दि. 26: राज्यात यावर्षी पणन विभागाने २१९.४९ लाख क्विंटल विक्रमी कापसाची खरेदी केली आहे. गेल्या दहा वर्षातील ही विक्रमी...

CM च्या वाढदिवसानिमित्त रुग्णवाहिकेचे लोकार्पण !

 मुंबई दि. २५ :  कोविड१९ च्या पार्श्वभूमीवर  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतःचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांसह साजरा करण्याचे आवाहन केले आहे....

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेत OBC वर अन्याय!

मुंबई,  दि. २५ जुलै :- केंद्र सरकारच्या पंतप्रधान रोजगार निर्मिती या योजनेच्या धर्तीवर राज्यातील बेरोजगार युवक युवतींसाठी सुरू करण्यात आलेल्या...

केंद्राने दिलेली मदत अजून राज्यात आलेली दिसत नाही!

केंद्राने दिलेली मदत अजून राज्यात आलेली दिसत नाही. औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भावाचा घेतला आढावा... कोरोना काळात स्थानिक लोकांनी अनेक सण...

दुधाला हमीभाव व अनुदान देण्यास काही मंत्र्यांचाच विरोध !

संगमनेर दि.२५ प्रतिनिधी दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्यास सरकारमधील काही मंत्र्यांचाच विरोध आहे.हमीभावासाठी दूध उत्पादकांच्या सुरू झालेल्या आत्महत्यांची दखल घेवून...

इंदूरीकर महाराजांनी प्रबोधनाचे काम सुरू ठेवावे !

संगमनेर दि.२५ प्रतिनिधी प्रबोधनकार निवृती महाराज देशमुख यांच्याबाबत सरकारने संवेदनशीलता दाखवायला हवी होती,पण तसे घडले नाही. आता कायदेशीर प्रक्रिया सुरू...