मृत्यूदर एक टक्क्यावर आणण्याचे उद्दिष्ट!
मुंबई, दि. 9 ऑक्टोबर : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असून बरे होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. कोरोनामुळे होणारे मृत्यु रोखण्यासाठी...
मुंबई, दि. 9 ऑक्टोबर : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असून बरे होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. कोरोनामुळे होणारे मृत्यु रोखण्यासाठी...
मास्कच्या किमती कमी करणारे महाराष्ट्र ठरणार पहिले राज्य. मुंबई, दि.७ ऑक्टोबर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क आणि सॅनिटायझरच्या किंमतीवर नियंत्रण आणण्याकरिता...
मुंबई, दि. 1 ऑक्टोबर : राज्यभरात ‘अंगणवाडी ताईं’नी कोविड कालावधीत अतिशय कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे. त्या ‘कोविड योद्धा’ आहेत, त्यांना योग्य सन्मान, प्रोत्साहन मिळेल, असे उपक्रम विभागाकडून राबविले जातील, अशा महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर आज म्हणाल्या. ॲड. ठाकूर यांची युनिसेफच्या श्रीमती राजलक्ष्मी नायर व श्रीमती अल्पा व्होरा यांनी भेट घेतली. यावेळी राज्यातील बालके, किशोरवयीन मुली, अंगणवाडी ताई यांच्याकरिता भविष्यात करता येणाऱ्या कार्यक्रमांबाबत चर्चा झाली. यावेळी बोलताना ठाकूर म्हणाल्या, कोरोना काळात अंगणवाडी ताईंनी घराघरात सर्वेक्षण, पोषण आहार यासाठी महत्त्वाची भूमिका...
मानवतेची सेवा करणाऱ्या कोविड योद्ध्यांचे कार्य अभिनंदनीय.. मुंबई दि. 1 ऑक्टोबर : शासकीय रूग्णालयातील डॉक्टर, अधीक्षक, प्राध्यापक, प्रमुख व्यवस्थापिका (मेटरन),...
माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम. मुंबई दिनांक 26 सप्टेंबर : 'माझे कुटुंब माझी जबाबदारी', मोहिमेमुळे महाराष्ट्राचा हेल्थ मॅप तयार करण्यास...
मुंबई दि. २५ सप्टेंबर: राज्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक हे आरोग्य विभागाचा कणा असून कोरोना विरोधातील लढ्यात त्यांची भूमिका मोलाची...
मुंबई दि. २५ सप्टेंबर : सांगली जिल्ह्यात रिकव्हरी रेट वाढत आहे. 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' हा उपक्रम प्रभावीपणे राबवला जात...
मुंबई, दि. २४ सप्टेंबर २०२०: कोरोना काळात पोलीस दल हे योद्ध्यांसारखे कार्यरत राहिले आणि थेट जनतेच्या संपर्कात यावे लागत असल्याने...
मुंबई दि. 22 सप्टेंबर : कोरोना उपचारासाठी लागणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा मुंबई, ठाणे व इतर मोठ्या शहरात तुटवडा नसून राज्यातील दुर्गम...
एका दिवसात ३२ हजार रुग्णांना घरी सोडले. मुंबई, दि.२१ सप्टेंबर : राज्यात आज सलग चौथ्या दिवशी कोरोनामुक्त झालेल्या रुग्ण संख्येची...