शेतकरी वार्ता

…तर तुमचे काचेचे इमले उद्ध्वस्त होतील!

कोल्हापूर, दि. २२ सप्टेंबर अभिनेत्री कंगणाची बडबड काही थांबत नाही. आता या नटीने कृषी विधेयकांविरुद्ध आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना थेट दहशतवादीच...

धानावरील तपकिरी तुडतुड्याचे व्यवस्थापन..

चंद्रपूर, दि. 22 सप्टेंबर : तुडतुड्यामुळे धान पिकाचे मोठे आर्थिक नुकसान होते. सिंदेवाही येथील कृषि विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांनी जिल्ह्यातील विविध...

नविन कायद्यामुळे कृषी क्षेत्रात कंपनीराज!

शेतक-यांना निवडक उद्योगपतींचे गुलाम बनवण्याचा भाजप सरकारचा डाव. मुंबई दि. २२ सप्टेंबर २०२०: केंद्रातील भाजप सरकार गेल्या सहा वर्षापासून शेतकरी...

‘हे’ ॲप शेतक-यांसाठी ठरेल महत्वाचे !

मुंबई, दि. 21  सप्टेंबर : ई-पीक पाहणी मोबाईल ॲपमुळे शेतकऱ्यांचे कष्ट कमी होण्याबरोबरच त्यांच्या मालाला योग्य भाव आणि चांगली बाजारपेठ...

आता कृषी क्षेत्राला उद्योगाचा दर्जा मिळेल!

लोणी, दि. २० सप्टेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने कृषी विषयक विधेयकांच्या माध्यमातून केलेली कायद्याची तरतूद देशातील शेती...

….यासाठी मोदींना एकमुखाने पाठिंबा द्या!

मुंबई, दि. 19 सप्टेंबर: शेतकऱ्यांना वर्षानुवर्षांच्या बंधनातून मुक्त करून मर्जीनुसार कोठेही व हव्या त्या किंमतीला शेतीमाल विकण्याचे स्वातंत्र्य देण्यासाठी पंतप्रधान...

हमीभावाने मूग खरेदी १ ऑक्टोबर पासून….

शेतकऱ्यांनी हमी भावाने मूग खरेदीसाठी नोंदणी करावी. मुंबई, दि. १९ सप्टेंबर: हमीभावाने मूग खरेदीच्या मान्यतेचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे ३१ ऑगस्ट...

नव्या भारताचे जमीनदार मोदींचे मित्र असतील!

नवी दिल्ली, दि 18  सप्टेंबर: नरेंद्र मोदी सरकारच्या कृषि क्षेत्रातील तीन विधेयकावरून देशातील वातावरण तापले असून सरकारवर टीकेची झोड उठली...

कांद्यासाठी आंदोलन करणारे 6 महीने कुठे होते? 

कांदा उत्पादकांना राज्य सरकारने मदत करण्याची केली मागणी. राहाता, दि. १८ सप्टेंबर: कांदा निर्यात बंदी उठवावी ही सर्वाचीच मागणी असून...

नागपूरमध्ये उभारणार ॲग्रोटेक सेंटर..

मुंबई, दि.18 सप्टेंबर : नागपूर जिल्हा व परिसरातील शेतकऱ्यांचा शेतमाल पुणे-मुंबईच्या बाजारपेठेत आणण्याबरोबरच कृषी क्षेत्रातील उत्पादनाच्या पुरवठा साखळीला अधिक चालना...