शेतकरी वार्ता

कृषी कायद्यातील उणीवा दूर होणे गरजेचे!

मुंबई, दि. ६ ऑक्टोबर: केंद्र सरकारने नुकतेच शेतीशी संबंधित तीन कायदे केले आहेत. यातील त्रुटी, उणीवा दूर करणे गरजेचे आहे....

सोयाबीनचा हमीभाव 3880 रुपये!

सातारा, दि. 5 ऑक्टोबर : शासन सोयाबीनसाठी राज्यात 3 हजार 880 हमी भाव देणार असून येत्या 15 ऑक्टोबर पासून राज्यात...

आता शेतकरी चिंतामुक्त होणार !

कोल्हापूर, दि. ५ ऑक्टोबर: कृषी कायद्यावरून देशभरात शेतकरी व शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. काँग्रेस, अकाली दलासह अनेक राजकीय पक्षांचाही...

ठाकरे सरकारकडून शेतकरी वा-यावर !

जालनामधील अतिवृष्टी झालेल्या भागांना दिली भेट. जालना दि. ३ ऑक्टोबर: मराठवाड्यातील अतिृष्टीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले असून देशोधडीला लागलेला शेतकरी...

हेक्‍टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्या!

शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा अन्यथा भाजपा रस्त्यावर. औरंगाबाद, दि. २ ऑक्टोबर: राज्यामधील विशेषत: मराठवाड्यातील शेतकऱ्यांना ओल्या  दुष्काळाशी सामना करावा लागतोय. राज्यात...

शेतकऱ्यांचे अश्रू आणि त्यांच्या कष्टाची जाणीव बाळगा…

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सर्व उपाययोजना करा. मुंबई, दि, 01 ऑक्टोबर: धानखरेदी संदर्भात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सर्व उपाययोजना कराव्यात. बारदानांच्या उपलब्धतेअभावी...

जाणुन घेऊया! हवामानावर आधारीत कृषी सल्ला.

चंद्रपूर दि. 29 सप्टेंबर: अतिवृष्टी, गारपीट, ढगाळ हवामान आदी संकटांमुळे पिकांवर कीड, रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत असतो. हवामान बदलामुळे शेती...

सोयाबीन खरेदी १५ ऑक्टोबरपासून…

मुंबई, दि. २९ सप्टेंबर : हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हमी भावाने सोयाबीन खरेदीसाठीची नोंदणी दि. १ ऑक्टोबर...

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्राला साकडे घालू!

नांदेड, दि. २७ सप्टेंबर: मागील दोन दिवसांपासून मी अतिवृष्टी झालेल्या व ज्या-ज्या ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे त्या भागांना प्रत्यक्ष...

नव्‍या कृषि धोरणात शेतक-यांचे हित!

राहाता, दि.२४ सप्टेंबर: नव्या कृषी धोरणाला विरोध करणा-या कॉग्रेस सरकारनेच देशात प्रथम बाजार समित्यांसाठी मॉडेल ऍक्ट आणला पण आता मात्र...