राजकीय

अयोध्या निकालावर भाजपाची प्रतिक्रिया..

मुंबई, 30 सप्टेंबर 2020: अयोध्येतील वादग्रस्त वास्तू उद्धवस्त केल्याप्रकरणी ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरलीमनोहर जोशी, उमा भारती यांची निर्दोष...

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इनकमिंग!

मुंबई दि. ३० सप्टेंबर: रत्नागिरी जिल्ह्यातील रमेश कदम तसेच भाजपातून आलेले उस्मान मोमीन, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष शशिकांत मोकल व...

‘बाबरी’चा निकाल धक्कादायक व अनाकलनीय!

मुंबई दि. ३० सप्टेंबर २०२०: बाबरी मशीद खटल्याप्रकरणी सीबीआय कोर्टाने आज दिलेला निकाल धक्कादायक असून वस्तुस्थितीला धरून नाही. यामुळे देशातील...

उत्तर प्रदेश सरकार बरखास्त करा !

मुंबई दि. ३० सप्टेंबर: उत्तरप्रदेशमध्ये आता कायद्याचं राज्य राहिलं नाही तर योगींच्या खास लोकांचं राज्य आलं आहे. योगी हे महाराज...

एम्सच्या अहवालाने भाजपाचे तोंड काळे!

महाराष्ट्राच्या बदनामीमागील षडयंत्राचा मास्टरमाईंड कोण याची आता सीबीआयने चौकशी करावी! मुंबई, दि. २९ सप्टेंबर २०२०: सुशांतसिंगच्या शरिरात विषाचा अंश नाही...

काँग्रेसशासित राज्यात पर्यायी कृषी कायदे!

नवी दिल्ली,  दि. 29 सप्टेंबर: केंद्रातील भाजपा सरकारने आणलेल्या कृषी कायद्याला देशभरातून तीव्र असंतोष असून शेतकरी रस्त्यावर उतरून संघर्ष करत...

शेतकरी संकटात रहावा अशीच काँग्रेसची इच्छा आहे का?

मुंबई, 28 सप्टेंबर 2020: मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी आणलेला कायदा राज्यात लागू करणार नाही अशी भूमिका दोन्ही काँग्रेस कडून घेतली...

कृषी कायदे रद्द करा,काँग्रेसचे राज्यपालांना निवेदन!

केंद्रात शेतकऱ्यांचे नाही तर सुटबुटवाल्यांचे सरकार ! मुंबई, दि. २८ सप्टेंबर: केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विषयक विधेयकाला काँग्रेस पक्षाचा...

कधी कधी काही माणसं जास्तच बोलतात!

मुंबई दि. २८ सप्टेंबर: कधी कधी काही माणसं जास्तच बोलतात त्यातील केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे एक आहेत असा टोला...

देशात नवीन राजकीय समीकरण घडवून आणू!

पुणे, दि. २८सप्टेंबर: देशात नवीन राजकीय समीकरण आणण्याचा आमचा प्रयत्न असून त्याची सुरुवात वंचित बहुजन आघाडीने ओवेसी यांच्या MIM या...