मुंबई

मोदींचे असत्य कथन उठले देशाच्या मुळावर!

शेतकरी आत्महत्या लपवण्याची दिक्षा मोदींकडूनच इतर राज्यात.. एनसीआरबीने शेतकरी आत्महत्यांची माहिती देण्यात असमर्थता दाखवणे दुर्दैवी.. मुंबई, दि. २१ सप्टेंबर: महत्वाच्या...

सेनेचा गल्लीत गोंधळ, दिल्लीत सावळा गोंधळ!

मुंबई, दि. 21 सप्टेंबर: केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कृषी विधेयकांवरून लोकसभा व राज्यसभेत वेगवेगळी भूमिका घेणाऱ्या शिवसेनेवर भाजपने जोरदार टीका...

सलग तिस-या दिवशी उच्चांकी संख्येने रुग्ण बरे!

कल्याणमध्ये १०६ वर्षांच्या आजीबाई झाल्या कोरोनामुक्त. मुंबई, दि.२० सप्टेंबर : राज्यात आज सलग तिसऱ्या दिवशी २६ हजार ४०८ एवढ्या उच्चांकी...

शेतक-यांनो, तुमचा खरा मित्र कोण हे ओळखा!

मुंबई, दि. 20 सप्टेंबर 2020: शेतकरी बांधवानो तुमचा खरा मित्र कोण ? आणि आपले राजकीय अड्डे उध्वस्त होतील म्हणून लबाडीचे...

… ‘ते’ IPS अधिकारी कोण? त्यांना मोक्का लावा!

द्रोह करणाऱ्या त्या पोलिसांना अटक करा, पोलीस अधिकाऱ्यांची नावे जाहीर करा... पुणे, दि. २० सप्टेंबर: सरकार विरोधात द्रोह करणाऱ्या पोलीस...

मुंबईत ३४०१ पदांची भरती…

मुंबई, दि. 20 सप्टेंबर : मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या वतीने १८ ते २३...

भाजप नेते सरदार तारा सिंह यांचे निधन..

मुंबई, दि. 19 सप्टेंबर 2020: भाजपचे माजी आमदार सरदार तारा सिंह यांचे सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने लिलावती रुग्णालयात निधन झाले....

….यासाठी मोदींना एकमुखाने पाठिंबा द्या!

मुंबई, दि. 19 सप्टेंबर: शेतकऱ्यांना वर्षानुवर्षांच्या बंधनातून मुक्त करून मर्जीनुसार कोठेही व हव्या त्या किंमतीला शेतीमाल विकण्याचे स्वातंत्र्य देण्यासाठी पंतप्रधान...

संतपीठ जानेवारीपासून सुरु करणार….

औरंगाबाद, दि.19 सप्टेंबर : वारकऱ्यांच्या मनातील भावनांना मूर्त स्वरुप देण्याच्या दृष्टीने, महाराष्ट्राची संत परंपरा जपणारे संतपीठ पैठण नगरीत जानेवारीपासून सुरु...

कंगणाची कान उघाडणी केली असती तर आनंद झाला असता.

मुंबई, दि. १९ सप्टेंबर २०२०: मुंबई पोलीसांना बदनाम करणाऱ्या, मुंबईला पाकिस्तान म्हणून महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करुन...