केंद्राच्या कृषि कायद्याचे काय होणार?
मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्याचा निर्णय. विविध शेतकरी संघटनांशी देखील चर्चा करणार. मुंबई, दि. 1 ऑक्टोबर : केंद्र सरकारने नुकतेच संमत केलेल्या...
मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्याचा निर्णय. विविध शेतकरी संघटनांशी देखील चर्चा करणार. मुंबई, दि. 1 ऑक्टोबर : केंद्र सरकारने नुकतेच संमत केलेल्या...
मुंबई, दि. 1 ऑक्टोबर : राज्यभरात ‘अंगणवाडी ताईं’नी कोविड कालावधीत अतिशय कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे. त्या ‘कोविड योद्धा’ आहेत, त्यांना योग्य सन्मान, प्रोत्साहन मिळेल, असे उपक्रम विभागाकडून राबविले जातील, अशा महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर आज म्हणाल्या. ॲड. ठाकूर यांची युनिसेफच्या श्रीमती राजलक्ष्मी नायर व श्रीमती अल्पा व्होरा यांनी भेट घेतली. यावेळी राज्यातील बालके, किशोरवयीन मुली, अंगणवाडी ताई यांच्याकरिता भविष्यात करता येणाऱ्या कार्यक्रमांबाबत चर्चा झाली. यावेळी बोलताना ठाकूर म्हणाल्या, कोरोना काळात अंगणवाडी ताईंनी घराघरात सर्वेक्षण, पोषण आहार यासाठी महत्त्वाची भूमिका...
मानवतेची सेवा करणाऱ्या कोविड योद्ध्यांचे कार्य अभिनंदनीय.. मुंबई दि. 1 ऑक्टोबर : शासकीय रूग्णालयातील डॉक्टर, अधीक्षक, प्राध्यापक, प्रमुख व्यवस्थापिका (मेटरन),...
मुंबई दि, 30 सप्टेंबर: राज्य सरकारने ५ ऑक्टोबरपासून हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार सुरू करण्यास परवानगी दि आली आहे. परंतु काही...
मुंबई, दि. ३० सप्टेंबर : नागपूर विभागातील जिल्ह्यांमध्ये ३० आणि ३१ ऑगस्ट तसेच १ सप्टेंबर २०२० रोजी पूरस्थिती निर्माण झाली होती. या...
मुंबई,दि. 30 सप्टेंबर: बाबरी मशीद पाडल्या प्रकरणी दीर्घकाळ सुरू असलेल्या खटल्याचा लखनौमधील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आज निकाल दिला. ही मशीद पूर्वनियोजितरीत्या...
हाथरस घटनेच्या निषेधार्थ काँग्रेसचा संवेदना कँडल मार्च. मुंबई, दि. ३० सप्टेंबर: उत्तर प्रदेशातील हाथरसच्या मुलीवर सामुहिक बलात्कार करुन तिच्यावर अनन्वित...
मुंबई, 30 सप्टेंबर 2020: अयोध्येतील वादग्रस्त वास्तू उद्धवस्त केल्याप्रकरणी ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरलीमनोहर जोशी, उमा भारती यांची निर्दोष...
मुंबई दि. ३० सप्टेंबर: रत्नागिरी जिल्ह्यातील रमेश कदम तसेच भाजपातून आलेले उस्मान मोमीन, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष शशिकांत मोकल व...
मुंबई दि. ३० सप्टेंबर २०२०: बाबरी मशीद खटल्याप्रकरणी सीबीआय कोर्टाने आज दिलेला निकाल धक्कादायक असून वस्तुस्थितीला धरून नाही. यामुळे देशातील...