कृषी कायद्यातील उणीवा दूर होणे गरजेचे!
मुंबई, दि. ६ ऑक्टोबर: केंद्र सरकारने नुकतेच शेतीशी संबंधित तीन कायदे केले आहेत. यातील त्रुटी, उणीवा दूर करणे गरजेचे आहे....
मुंबई, दि. ६ ऑक्टोबर: केंद्र सरकारने नुकतेच शेतीशी संबंधित तीन कायदे केले आहेत. यातील त्रुटी, उणीवा दूर करणे गरजेचे आहे....
मुंबई दि. ६ ऑक्टोबर: फेसबुक आणि ट्वीटरने फेक अकाऊंटचे मालक कोण? ही फेक अकाऊंट कुठल्या आयपी अड्रेसवरून करण्यात आली याची...
मुंबई, दि. ६ ऑक्टोबर: अभिनेता सुशांतसिंगच्या आत्महत्येवरून तीन महिन्यापासून राजकीय वातवरण तापलंय ते अजूनही शांत होण्याचं नाव घेत नाही. कालपर्यंत...
मुंबई, दि. 6 ऑक्टोबर: अभिनेता सुशांत सिंहच्या आत्महत्या प्रकरणी महाराष्ट्र, ठाकरे सरकार व मुंबई पोलिसांना बदनाम करण्याची एक मोठी मोहीम...
मुंबई, दि ५ ऑक्टोबर : रेमडेसिविर इंजेक्शन हे औषध कोविड रूग्णांसाठी वापरण्यास शासनाची अनुमती आहे. रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि...
कोल्हापूर, दि. ५ ऑक्टोबर: कृषी कायद्यावरून देशभरात शेतकरी व शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. काँग्रेस, अकाली दलासह अनेक राजकीय पक्षांचाही...
नवी दिल्ली, दि. ५ ऑक्टोबर: कोरोनाच्या संकटामुळे विस्कळीत झालेले जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. दुकानं, आस्थापना यांना परवानगी दिल्यानंतर आता...
मुंबई, दि. ५ ऑक्टोबर: सुशांतसिंग प्रकरणी संयम राखलेल्या मुंबई पोलिसांनी आज त्यांची भूमिका स्पष्ट केली. सुशांत प्रकरणात काही लोकांनी मुंबई...
पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेसचा राज्यव्यापी सत्याग्रह. मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२०: उत्तर प्रदेशातील हाथरस येथील दलित मुलीवरील सामूहीक...
मुंबई, दि. 5 ऑक्टोबर हाथरस बलात्कार व खून प्रकरणातील पीडित मुलीच्या कुटुंबाला भेटण्यासाठी निघालेल्या काँग्रेसच्या नेत्या व सरचिटणीस प्रियंका गांधी...