मुंबई

फडणवीसांना दणका, ‘जलयुक्त’ची एसआयटी चौकशी!

मुंबई, दि. 14 ऑक्टोबर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी  प्रकल्प जलयुक्त शिवार योजनेची एसआयटीकडून  खुली चौकशी करण्याचा निर्णय महाविकास...

हा ‘नो-कॉस्ट’ नाही, तर ‘नो-मेट्रो’ प्रस्ताव!

मुंबई, दि. 14 ऑक्टोबर: ठाकरे सरकारने मेट्रो कारशेड कांजूरला हलवण्याचा निर्णय घेतल्यामुळे हा प्रकल्प पूर्ण होण्यास वेळ तर लागणारच आहे...

‘जलयुक्त’च्या घोटाळेबाजांना शिक्षा करा!

दोषींवर कठोर कारवाई करा व ‘मी लाभार्थी’ जाहिरातीचा खर्च भाजपाकडून वसूल करा. मुंबई, दि. १४ ऑक्टोबर: फडणवीस सरकारच्या जलयुक्त शिवार...

‘ही’ तर राज्यातील कष्टकऱ्यांच्या श्रमाचीच चौकशी!

मुंबई, 14 आक्टोबर : संपूर्ण राज्यातील शेतकर्‍यांसाठी संजीवनी म्हणून ठरलेली जलयुक्त शिवार योजना ही जनचळवळ झाली. लोकवर्गणीच्या सहभागातून ही योजना...

ऊर्जा खात्याला कोण बदनाम करतेय?

मुंबई, दि. 14 आक्टोबर : मुंबईसह एमएमआरमध्ये खंडित झालेला वीज पुरवठा हा घातपाताचा प्रकार असून ऊर्जा खात्याला काही लोक बदनाम...

…तर तुम्हाला तोंड लपवायला जागा राहणार नाही!

मुंबई, दि.14 ऑक्टोबर: राज्यातील मंदिरं उघडण्याविषयी राज्यपाल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राचा वाद ताजा असतानाच या वादात माजी...

राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४ % !

कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १३ लाखांच्या उंबरठ्यावर. सलग दुसऱ्या दिवशी नविन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुप्पट. मुंबई, दि.१३ ऑक्टोबर : राज्यात...

राज्यपालांची पत्रातील भाषा धक्कादायक!

खा. शरद पवार यांचे पंतप्रधान मोदींना पत्र. मुंबई, दि. १३ ऑक्टोबर: राज्यातील धार्मिक स्थळे खुली करण्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी...

वाढीव वीजबिलातून जनतेला दिलासा द्या!

मुंबई दि १३ ऑक्टोबर: लॉकडाऊन काळात जनतेने शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत घरी राहण्यास प्राधान्य दिले. हातावर पोट असणांऱ्याचा या काळात...

कृषी कायद्यांविरोधात काँग्रेसची १५ ऑक्टोबरला शेतकरी रॅली!

  राज्यातील १० हजार गावात एलईडी, एलसीडी, टेलिव्हिजनची व्यवस्था. मुंबई, दि. १३ ऑक्टोबर २०२०: केंद्र सरकारने घाईघाईने तीन शेतकरी कायदे...