मविआ सरकारमुळे ओबीसी समाज राजकीय आरक्षणाला मुकला
मविआ सरकारमुळे ओबीसी समाज राजकीय आरक्षणाला मुकला… मुंबई, दि. 18 मे : महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणाची हत्या केली आहे. महाराष्ट्रात निव्वळ राजकारण झाले. मंत्रीच मोर्चे काढत राहिले आणि निव्वळ भाषणे करीत राहिले. त्यामुळे महाराष्ट्रातील ओबीसी समाज राजकीय आरक्षणाला मुकला आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. फडणवीस पुढे म्हणाले की, आम्ही … Read more