महाराष्ट्र

सरकारमध्ये २ अलिबाबा आणि ८० चोर..

मुंबई दि. ६ फेब्रुवारी:- महायुती सरकारची भूक दिवसेंदिवस वाढत आहे. सत्तेसाठी पैसा आणि पैशातून सत्ता हे या सरकारचे ब्रिद आहे....

‘वयोश्री’ योजनेतून ज्येष्ठ नागरिकांना ३ हजार रुपये.

मुंबई, दि. ७ फेब्रुवारी : राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा देणाऱ्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे....

CM वरील आरोपांमुळे राज्याच्या राजकीय परंपरेला काळीमा..

मुंबई दि.- ५ फेब्रुवारी: छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकरांचा आणि संत महात्म्यांचा महाराष्ट्र, अशी आपल्या राज्याची ओळख आहे. परंतु गेल्या दोन...

विमानतळ विस्ताराने शिर्डीकरांचे स्वप्न साकारणार.

  मुंबई, दि. ५ फेब्रुवारी : साईनगरी शिर्डी येथील विमानतळाचा अधिकचा विस्तार करण्यासोबतच नवीन इमारत उभारणी आणि अन्य विकास कामांना...

सुशासन हा आमच्या सरकारचा पाया..

मुंबई, दि. ५ फेब्रुवारी : सुशासन हा आमच्या सरकारचा पाया आहे. सर्वसामान्यांपर्यंत शासन पोहचण्यासाठी सुशासन निर्देशांक सारखे उपक्रम महत्वाचे ठरणार...

गोंड-गोवारी समाजाच्या मागण्या मान्य करा..

नागपूर, दि. ५ फेब्रुवारी: नागपूरच्या संविधान चौकात गोंड गोवारी समाजाचे तीन तरूण ११ दिवसांपासून उपोषण करत आहेत परंतु शासन अथवा...

छगन भुजबळांचे बोलविते धनी सरकारच..

मुंबई दि. ५ फेब्रुवारी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जाणिवपूर्वक मराठा व ओबीसी वाद निर्माण करून...

तुकाराम महाराजांची गाथा अखंड ज्ञानाचा स्रोत..

नाशिक, दि. ५ फेब्रुवारी :- 'जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा! देव तेथेची जाणावा!' अशा...

तंत्रज्ञानाच्या काळात मराठी लिपी जपा.

अमळनेर दि. ५ फेब्रुवारी: शिक्षक हा समाजाचा, शासन संस्कृतीचा शिक्षण अंमलबजावणीचा महत्वाचा घटक असतो. आजच्या तंत्रज्ञानाच्या काळात मराठी लिहिणे कमी...

संत निवृत्तीनाथांच्या पौषवारी यात्रेसाठी निधी.

मुंबई दि. ४ फेब्रुवारी; संत परंपरेतील आद्यपीठ असलेले संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रोत्सवात येणाऱ्या भाविकांना सुखसुविधा देण्यासाठी संत निवृत्तीनाथ समाधी...