अदानी समुहातील गैरकारभाराची चौकशी स्वतंत्र एसआयटीमार्फत करा !

अदानी समुहातील गैरकारभाराची चौकशी स्वतंत्र एसआयटीमार्फत करा ! मुंबई, दि. २८ जानेवारी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांचे घनिष्ठ संबंध सर्व जगाला माहित आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया, एलआयसीसह सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमधील सामान्य जनतेचा पैसा मोदींनी आपल्या उद्योगपती मित्राच्या विविध कंपन्यांमध्ये कोणताही विचार न करता गुंतवला. अदानी कंपनीवर केलेल्या मेहरबानीमुळे कोट्यवधी रुपये डुबण्याची … Read more

नाना पटोलेंचा बाळासाहेब थोरातांना धक्का !

नाना पटोलेंचा बाळासाहेब थोरातांना धक्का ! मुंबई, दि. २७ जानेवारी. नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिलेल्या उमेदवाराचा प्रचार न करता अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्याने अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी बरखास्त करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुरेश साळुंखे यांनाही पक्षातून निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना … Read more

राजभवनमध्ये साकारणार ‘अटल उद्यान’ व ‘जैव विविधता प्रकल्प’.

राजभवनमध्ये साकारणार ‘अटल उद्यान’ व ‘जैव विविधता प्रकल्प’.. मुंबई, दि. २७ जानेवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त राजभवन येथे नव्याने निर्माण करण्यात आलेल्या ‘अटल उद्याना’चे उद्घाटन केले.राजभवन येथे नव्याने प्रस्तावित जैवविविधता प्रकल्पाच्या कोनशिलेचेही अनावरण करण्यात आले. दिवंगत पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृती प्रित्यर्थ राजभवनात ‘अटल उद्यान’ बनविण्यात आले असून ते जपानी गार्डनच्या संकल्पनेवर … Read more

सोलापूरच्या ‘त्या’ कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाखांची मदत..

सोलापूरच्या ‘त्या’ कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाखांची मदत.. मुंबई, दि. २७ जानेवारी: तिरुपती येथे दर्शनासाठी गेलेल्या सोलापूर येथील भाविकांच्या वाहनाला बुधवारी अपघात झाला. त्यात सोलापूर येथील पाच तरुणांचा मृत्यू झाला आणि चार जण जखमी झाले. या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दु:ख व्यक्त करतानाच मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केल्या आहेत. या अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी … Read more

लोकशाही व संविधान वाचवण्याचा राहुल गांधींचा लढा पुढे नेऊया.

लोकशाही व संविधान वाचवण्याचा राहुल गांधींचा लढा पुढे नेऊया. मुंबई, दि. २६ जानेवारी : देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करत असताना महागाई, बेरोजगारी सारख्या मुलभूत गरजांसाठी जनतेला झ़ग़डावे लागत आहे. मोठ्या संघर्षानंतर देशाला स्वातंत्र्य मिळाले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वात श्रेष्ठ व महान ग्रंथ ‘संविधान’ या देशाला दिले पण मागील ८ वर्षात लोकशाही … Read more

नाशिक पदवीधर निवडणुकीत आघाडीचा विजय निश्चित..

नाशिक पदवीधर निवडणुकीत आघाडीचा विजय निश्चित.. नाशिक,दि.२६ जानेवारी :- राज्यात ताकद महाविकास आघाडीची असून पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना निवडणूक आणण्यासाठी एकजुटीने काम करावे असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले. नाशिक पदवीधर विधान परिषद निवडणुक महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्या … Read more

राजभवनचे निमंत्रणपत्र नाही तर ईडी सरकार कसे स्थापन झाले ?

राजभवनचे निमंत्रणपत्र नाही तर ईडी सरकार कसे स्थापन झाले ? मुंबई दि. २५ जानेवारी :- राजभवनने शिंदे फडणवीस यांना सत्ता स्थापनेसाठी लेखी निमंत्रण दिलेले नाही हे माहिती अधिकारात उघड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला पण फडणवीस नाही तर राज्यपालांनी खुलासा करायला हवा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली. एकनाथ … Read more

पुण्यातील कसबा पोटनिवडणूक भाजपा जिंकणारच..

पुण्यातील कसबा पोटनिवडणूक भाजपा जिंकणारच.. पुणे, दि. २५ जानेवारी – मुक्ताताई टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधानसभेच्या कसबा मतदारसंघाची पोटनिवडणूक भारतीय जनता पक्ष जिंकणारच असा निर्धार भाजपा पुणे शहराच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. विधानसभा कसबा मतदार संघाच्या पोट निवडणुकीसंदर्भात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोथरुड निवासस्थानी भाजपा सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. बैठकीनंतर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील … Read more

पुढील दोन वर्षांत मुंबई खड्डेमुक्त !

पुढील दोन वर्षांत मुंबई खड्डेमुक्त ! मुंबई, दि. २५ जानेवारी : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने मुंबईत पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्यात येत आहे. पुढील दोन वर्षात मुंबईतील सर्व रस्ते खड्डेमुक्त केले जातील. मुंबईचे सुशोभीकरण,  कोळीवाड्यांचा विकास, चौपाट्या स्वच्छ करण्यावर भर दिला जाईल, असे उद्गार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. मुख्यमंत्री म्हणाले की, … Read more

बाळासाहेबांनी कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करण्याचे काम केले:

बाळासाहेबांनी कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करण्याचे काम केले: मुंबई, दि. २५ जानेवारी: मुंबईतील जसा विशाल महासागर आहे तसे आणि आवश्यक तेव्हा तुफानापेक्षा अधिक संघर्ष करणारे बाळासाहेब यांचे व्यक्तिमत्त्व होते. महाराष्ट्र आणि देशाच्या नेत्यांच्या मांदियाळीतले वेगळेपण दाखवणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. बाळासाहेब यांच्यामध्ये एक ऊर्जा होती. ती त्यांनी कायम कार्यकर्त्यांमध्ये रुजविण्याचे काम केले. त्यांचा मनाचा मोठेपणा हा त्यांच्या … Read more