शेतकरी वार्ता

कांदा निर्यातबंदी रद्द करेपर्यंत काँग्रेसचे आंदोलन सुरुच!

मुंबई, दि. १६ सप्टेंबर २०२०: कोरानाच्या संकटात झालेल्या नुकसानीतून शेतकरी सावरत असताना मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले आहे. कांद्याला...

कांदा निर्यातबंदी निर्णयाचा फेरविचार करा..

शरद पवारांनी कांदा निर्यात बंदीबाबत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची घेतली भेट. मुंबई दि. १५ सप्टेंबर: निर्यात होणाऱ्या कांद्याला...

मोदींनी शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावला!

मुंबई दि. १५ सप्टेंबर: कांदा निर्यात बंदी म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावून घेण्याचा प्रकार आहे. केंद्र सरकारने सर्व प्रकारच्या कांदा...

मूग, उडीद खरेदीची ऑनलाईन नोंदणी सुरु.

मूग, उडीद खरेदीची ऑनलाईन नोंदणी सुरु. शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी करावी. मुंबई, दि. 14 सप्टेंबर  : हंगाम 2020-21 मधील...

भाजीपाला लागवडीस प्रोत्साहन !

मुंबई, दि. 11 सप्टेंबर: महाराष्ट्र फलोत्पादनात अग्रेसर आहे. राज्यातून फळे, भाजीपाला मोठ्या प्रमाणावर निर्यात होत आहे. राज्यात भाजीपाला रोपांची मागणी...

ग्रामकृषी विकास समितीची स्थापना!

मुंबई, दि.11 सप्टेंबर: कृषी विभागाच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी चिंतामुक्त करण्याचे काम सुरु असून शेतकऱ्यांच्या कुटुंबामध्ये आनंद फुलविण्यासाठी प्रयत्न केले जाणार...

हभीभाव नाही तर हमखास भाव !

मुंबई, दि. 10 सप्टेंबर : शेतात राबवून पिकविलेल्या मालाला हमीभाव नाही तर हमखास भाव मिळाला पाहिजे. यासाठी राज्य शासनाने पावले...

कृषीपंप वीज जोडण्यांसाठी ADB कडून कर्ज!

विदर्भ व मराठवाड्यातील प्रलंबित कृषीपंप वीज जोडण्या देण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून कर्ज घेणार.. मुंबई, दि.१० सप्टेंबर : उच्चदाब वितरण प्रणाली...

रब्बी क्षेत्रात यंदा ६० लाख हेक्टरपर्यंत वाढ!

खरीपाच्या धर्तीवर रब्बीसाठी कृषिमंत्र्यानी प्रथमच घेतली राज्यव्यापी बैठक. यंदा रब्बी क्षेत्रात ६० लाख हेक्टरपर्यंत वाढ अपेक्षीत. मुंबई, दि.६ सप्टेंबर :...

नव्या 7/12 उता-यात असणार 12 बदल !

युनिक कोड, वॉटर मार्क, लोगो आणि क्यूआर कोड असणार सातबाराचे वैशिष्ट्य. मुंबई दि.4 सप्टेंबर : जवळपास आठ दशकानंतर राज्यात नवी...