राजकीय

‘तुंबई’वरून शेलारांच्या सेनेला कानपिचक्या!

कलानगरचे पाणी ओसरले मुंबईतील का ओसरत नाही? मुंबई, दि. 23 सप्टेंबर 2020: मुंबईतील पाऊस ओसरला तरी पाण्याचा निचरा होत नव्हता...

महाराष्ट्राच्या बदनामीचे ‘त्या’ पांडेंना बक्षीस?

महाराष्ट्राला बदनाम करण्याचा भाजपाचा हीन डाव उघड. केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीवर काँग्रेसची आजपासून प्रश्नांची मालिका. मुंबई, दि. २३ सप्टेंबर: अभिनेता...

मराठा (SEBC) विद्यार्थी आणि युवकांना दिलासा!

मुंबई, दि. 23 सप्टेंबर: मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती मिळाल्याने ठाकरे सरकारच्या विरोधात मराठा समाजातून असंतोष व्यक्त केला जात आहे....

नविन कायद्यामुळे कृषी क्षेत्रात कंपनीराज!

शेतक-यांना निवडक उद्योगपतींचे गुलाम बनवण्याचा भाजप सरकारचा डाव. मुंबई दि. २२ सप्टेंबर २०२०: केंद्रातील भाजप सरकार गेल्या सहा वर्षापासून शेतकरी...

राज्यसभा उपाध्यक्षांकडून पदाचे प्रचंड अवमूल्यन.

सदस्यांना पाठिंबा म्हणून एकदिवसाचे अन्नत्याग करणार.. मुंबई दि. २२ सप्टेंबर: राज्यसभेच्या उपाध्यक्षांची भूमिका ही सदनाकडे व सदस्यांकडे बघण्याची ती त्या...

कृषी विधेयकावर राष्ट्रवादीची भूमिका…

मुंबई दि. २१ सप्टेंबर   मोदी सरकारच्या कृषी विधेयकावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेवर टीका केली जात आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसने हे विधेयक पास...

संसदेत गुंडागर्दी करणाऱ्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा कायदा करा.

मुंबई दि. 21 सप्टेंबर: संसदेत धक्काबुक्की करीत गोंधळ माजवीत गुंडागर्दी करणाऱ्या खासदारांचे सदस्यत्व रद्द करण्याचा कायदा करावा अशी मागणी रिपब्लिकन...

मोदींचे असत्य कथन उठले देशाच्या मुळावर!

शेतकरी आत्महत्या लपवण्याची दिक्षा मोदींकडूनच इतर राज्यात.. एनसीआरबीने शेतकरी आत्महत्यांची माहिती देण्यात असमर्थता दाखवणे दुर्दैवी.. मुंबई, दि. २१ सप्टेंबर: महत्वाच्या...

सेनेचा गल्लीत गोंधळ, दिल्लीत सावळा गोंधळ!

मुंबई, दि. 21 सप्टेंबर: केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कृषी विधेयकांवरून लोकसभा व राज्यसभेत वेगवेगळी भूमिका घेणाऱ्या शिवसेनेवर भाजपने जोरदार टीका...

सेना-NCP ने कृषी विधेयकाला पाठिंबा का दिला?

पुणे, दि. २० सप्टेंबर: राजकीयदृष्ट्या वादग्रस्त ठरलेल्या दोन कृषी विधेयक बिलाला राज्यसभेत आज मंजुरी मिळवून देण्यात अखेर केंद्रातील बीजेपी आरएसएसच्या...