राजकीय

सीबीआयवर दबाव आणला जाऊ शकतो!

मुंबई, दि. ९ ऑक्टोबर: मुंबई पोलिसांनी उघड केलेल्या टीआरपी घोटाळ्याने लोकशाही विरोधातील कट उघडकीस आला आहे.यातून लोकशाही किती संकटात आहे...

अर्नब गोस्वामींना अटक कधी करणार?

मुंबई, दि. 8 ऑक्टोबर: मुंबई पोलिसांनी मोठा टीआरपी घोटाळा उघड करून अर्नब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्हीचेही पितळ उघडे पाडले आहे....

कृषी-कामगार कायद्यावर सीएमसोबत चर्चा करू!

केंद्र सरकारचे काळे कायदे शेतकरी-कामगारांवर अन्याय. मुंबई, दि. ८ ऑक्टोबर २०२०: केंद्र सरकारने आणलेले शेतकरी व कामगार कायदे हे देशातील...

मराठा आरक्षणाच्या बंदला वंचितचा पाठिंबा!

पुणे, दि. ८ ऑक्टोबर: मराठा आरक्षणा संदर्भात येत्या १० ऑक्‍टोबर रोजी पुकारण्यात आलेल्या बंदला वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा आहे,...

शिखर बँक घोटाळा प्रकरणी दादांना दिलासा!

मुंबई, दि. ७ ऑक्टोबर: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या २५ हजार कोटी रूपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा...

अमर, अकबर, अँथनीच ‘रॉर्बट शेठ’ला हरवणार!

मुंबई, दि. 8 ऑक्टोबर : शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकारला अमर, अकबर आणि अँथनीच सरकार असल्याचे म्हणत या तिघांचे...

भाजपाचे SM रॅकेट उद्धवस्त करा!

मुंबई, दि. ७ ऑक्टोबर: भारतीय जनता पक्षाचा सोशल मीडियाच्या माध्यमातून नवा दहशतवाद फोफावला असून भाडोत्री आयटी सेलच्या माध्यमातून रातोरात ट्विटर,...

…तुम्ही बलात्कारच करणार का?

मुंबई, दि. ६ ऑक्टोबर: हाथरस बलात्कार प्रकरण व त्यानंतर देशभरातून उमटलेल्या संतप्त प्रतिक्रिया अजून सुरुच आहेत. उत्तर प्रदेशातील भाजपच्या योगी...

कृषी कायद्यातील उणीवा दूर होणे गरजेचे!

मुंबई, दि. ६ ऑक्टोबर: केंद्र सरकारने नुकतेच शेतीशी संबंधित तीन कायदे केले आहेत. यातील त्रुटी, उणीवा दूर करणे गरजेचे आहे....