मुंबई

कृषी कायद्यातील उणीवा दूर होणे गरजेचे!

मुंबई, दि. ६ ऑक्टोबर: केंद्र सरकारने नुकतेच शेतीशी संबंधित तीन कायदे केले आहेत. यातील त्रुटी, उणीवा दूर करणे गरजेचे आहे....

फेक अकाऊंटचे मालक कोण हे जाहीर करा! 

मुंबई दि. ६ ऑक्टोबर: फेसबुक आणि ट्वीटरने फेक अकाऊंटचे मालक कोण? ही फेक अकाऊंट कुठल्या आयपी अड्रेसवरून करण्यात आली याची...

महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांचा प्रचार फडणवीस करणार का?

मुंबई, दि. ६ ऑक्टोबर: अभिनेता सुशांतसिंगच्या आत्महत्येवरून तीन महिन्यापासून राजकीय वातवरण तापलंय ते अजूनही शांत होण्याचं नाव घेत नाही. कालपर्यंत...

मुंबई पोलिसांच्या बदनामीसाठी 80 हजार फेक अकाऊंट !!

मुंबई, दि. 6 ऑक्टोबर: अभिनेता सुशांत सिंहच्या आत्महत्या प्रकरणी महाराष्ट्र, ठाकरे सरकार व मुंबई पोलिसांना बदनाम करण्याची एक मोठी मोहीम...

रेमडेसिविर मिळत नाही?’या’ नंबरवर फोन करा!

मुंबई, दि ५ ऑक्टोबर : रेमडेसिविर इंजेक्शन हे औषध कोविड रूग्णांसाठी वापरण्यास शासनाची अनुमती आहे. रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि...

आता शेतकरी चिंतामुक्त होणार !

कोल्हापूर, दि. ५ ऑक्टोबर: कृषी कायद्यावरून देशभरात शेतकरी व शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. काँग्रेस, अकाली दलासह अनेक राजकीय पक्षांचाही...

शाळा १५ ऑक्टोबरपासून उघडणार!

नवी दिल्ली, दि. ५ ऑक्टोबर: कोरोनाच्या संकटामुळे विस्कळीत झालेले जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. दुकानं, आस्थापना यांना परवानगी दिल्यानंतर आता...

बदनामी करणाऱ्यांची आता खैर नाही!

मुंबई, दि. ५ ऑक्टोबर: सुशांतसिंग प्रकरणी संयम राखलेल्या मुंबई पोलिसांनी आज त्यांची भूमिका स्पष्ट केली. सुशांत प्रकरणात काही लोकांनी मुंबई...

हाथरस प्रकरण दाबण्याचा UP सरकारचा प्रयत्न!

पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेसचा राज्यव्यापी सत्याग्रह. मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२०: उत्तर प्रदेशातील हाथरस येथील दलित मुलीवरील सामूहीक...

‘त्या’ पोलिसांनी हिम्मतच कशी केली?

मुंबई, दि. 5 ऑक्टोबर हाथरस बलात्कार व खून प्रकरणातील पीडित मुलीच्या कुटुंबाला भेटण्यासाठी निघालेल्या काँग्रेसच्या नेत्या व  सरचिटणीस प्रियंका गांधी...