… आता ठाकरे सरकार इंधनावरील कर कमी करणार का ?

… आता ठाकरे सरकार इंधनावरील कर कमी करणार का ? मुंबई दि. २२ मे : केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलवरील अबकारी कर कमी केल्याने आता महाराष्ट्र सरकारनेही करकपात करावी यासाठी दबाव वाढला आहे. मात्र पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर आणखी कमी करावयास हवे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. केंद्र सरकारने दोन महिन्यांपूर्वी पेट्रोलवरचा अबकारी … Read more

मोदींनी इंधनावरील कर कमी केला, उद्धवजी आता तुम्हीसुद्धा कर कमी करा !

मोदींनी इंधनावरील कर कमी केला, उद्धवजी आता तुम्हीसुद्धा कर कमी करा ! मुंबई, २१ मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने पेट्रोल व डिझेलवरील अबकारी कर कमी करून देशातील जनतेला मोठा दिलासा दिल्याबद्दल भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्रतर्फे आपण पंतप्रधान मोदी व केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार व्यक्त करतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महागाईवर भाषण … Read more

पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने ‘भोंगा’ आंदोलन…

पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने ‘भोंगा’ आंदोलन… पुणे, दि. 21 मे : राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने राज्यातील सर्व जिल्ह्यात व तालुक्यांमध्ये वाढत्या महागाई विरोधात भोंगा आंदोलन करत केंद्रातील मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने स्वारगेट येथे आयोजित भोंगा आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे … Read more

बंजारा व भटक्या विमुक्त प्रवर्गाला न्याय मिळवून देऊ!

बंजारा व भटक्या विमुक्त प्रवर्गाला न्याय मिळवून देऊ! मुंबई, दि. २१ मे : राज्यातील बंजारा समाज व भटक्या विमुक्त प्रवर्गाच्या मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या समाज घटकाला न्याय देण्याची काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. काँग्रेस नेहमीच वंचित, पीडित, दलित, मागासवर्गांच्या हिताला प्राधान्य देणारा पक्ष आहे. बंजारा व भटक्या विमुक्त समाजाच्या समस्यांसदर्भात संबंधित विभागाचे मंत्री यांच्याबरोबर … Read more

बीडीडी चाळीच्या पुनर्वसनात पोलिसांना मोफत घरे द्या !

बीडीडी चाळीच्या पुनर्वसनात पोलिसांना मोफत घरे द्या ! मुंबई, दि. २०  मे : वरळीतील बीडीडी चाळीत अन्य शासकीय कर्मचाऱ्यांना ज्या पद्धतीने निवासस्थाने दिली त्याच पद्धतीने पोलिसांना मोफत निवासस्थाने द्या, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी केली. राज्य शासनाने बीडीडी चाळीत पोलिसांना मोफत घरे देण्याचा निर्णय तातडीने घेतला नाही तर आपण उपोषण करू, … Read more

देशातील ज्वलंत प्रश्नांची काँग्रेसला चिंता, जनतेच्या हितासाठी केंद्र सरकारला जाब विचारू!

देशातील ज्वलंत प्रश्नांची काँग्रेसला चिंता, जनतेच्या हितासाठी केंद्र सरकारला जाब विचारू! मुंबई, दि. २० मे : देशातील सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. रुपयाची दररोज घसरण होत आहे,महागाई व बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. जनतेच्या जीवन मरणाचे प्रश्न असताना धार्मिक मुद्द्यांना पुढे करून वातावरण बिघडवायचे व मुख्य प्रश्नांवरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचे एक मोठे षडयंत्र भाजपकडून सुरु … Read more

मध्य प्रदेशाच्या ‘त्या’ दिव्य अहवालात आहे तरी काय ?

मध्य प्रदेशाच्या ‘त्या’ दिव्य अहवालात आहे तरी काय ? मुंबई, दि. १९ मे : मध्य प्रदेशला ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्यास सुप्रीम कोर्टाने आठ दिवसांत आधीचा निर्णय बदलून परवानगी देणे अनाकलीय व आश्चर्यकारक आहे. त्यातही दोन दिवसांत मध्य प्रदेश मागासवर्गीय आयोगाने दुसरा अहवाल तयार करणे हा चमत्कारच म्हणावा लागेल. त्यामुळे मध्यप्रदेश मागासवर्गीय आयोगाने तयार केलेला दिव्य … Read more

मध्यप्रदेश प्रमाणे जूनमध्ये सुप्रीम कोर्टात बाजू मांडू!

मध्यप्रदेश प्रमाणे जूनमध्ये सुप्रीम कोर्टात बाजू मांडू! मुंबई दि. १९ मे: सुप्रीम कोर्टाने मध्य प्रदेशमध्ये ओबीसी आरक्षण लागू केले आहे त्याच धर्तीवर राज्यातही प्रयत्न सुरू आहेत. बांठिया समिती नेमलेली आहे त्यांचे काम सुरू आहे. ओबीसी आरक्षणासाठी मध्यप्रदेश जसे सुप्रीम कोर्टात गेले त्याचधर्तीवर जूनमध्ये बांठीया समितीचा अहवाल आल्यावर आपणही सुप्रीम कोर्टात जाऊ आणि बाजू मांडू असे … Read more

काँग्रेसने शिवसेना व राष्ट्रवादीलाही घेतले थेट शिंगावर !

काँग्रेसने शिवसेना व राष्ट्रवादीलाही घेतले थेट शिंगावर ! मुंबई, दि. 19 मे : महानगरपालिका निवडणुकीसाठी वार्ड पुनर्रचना करताना काँग्रेस पक्षाला विचारात घेतले गेले नाही. मुंबई व पुणे महानगरपालिकेत आघाडीतील मित्रपक्षांनी त्यांच्या सोईनुसार वार्ड रचना केल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. याप्रश्नी योग्य तो तोडगा निघाला नाही तर काँग्रेस पक्ष न्यायालयात जाऊन न्याय मिळवेल, असा इशारा महाराष्ट्र … Read more

पत्रकारांनी सकारात्मक कार्याची देखील दखल घ्यावी

पत्रकारांनी सकारात्मक कार्याची देखील दखल घ्यावी… मुंबई, दि. 19 मे : ध्येयनिष्ठ व निर्भीड पत्रकार समाजाला प्रतिबिंब दाखवीत असतात परंतु अधिकांश पत्रकार छिद्रान्वेषी असतात. समाजातील त्रुटींवर बोट ठेवत असताना चांगल्या कामाची दखल घेणे हे देखील तितकेच आवश्यक आहे असे सांगून पत्रकारांनी सकारात्मक कार्य करणाऱ्यांना देखील कौतुकाची थाप द्यावी, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. … Read more