४ जूनला मोदी व भाजपाचे दुकान बंद!
मुंबई, दि, १६ मे : मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले...
मुंबई, दि, १६ मे : मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले...
मुंबई, दि. १५ मे : हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून सातत्याने केला जात आहे....
मुंबई, दि १३ मे : देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींचीच लहर असून इंडी आघाडी हतबल आणि निराश झाली आहे. त्यामुळे पुन्हा...
मुंबई, दि. १३ मे : भाजपाचा मित्र पक्ष जेडीएसचा लोकसभा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने शेकडो महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर लैंगिक...
धुळे, दि. १३ मे. काँग्रेस पक्ष देशासाठी लढला, अनेकजण फासावर गेले, पण महात्मा गांधी यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून लढले व...
नंदूरबार दि. ११ मे ; आदिवासी समाजाच्या विकासासाठी काँग्रेस पक्षाने सातत्याने काम केले आहे. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आदिवासी समाजाला...
पुणे, दि. ११ मे : पंतप्रधान मोदींच्या विचारांविरोधात जनमत तयार होत असल्याने त्यांच्यात अस्वस्थतता निर्माण झाली आहे. त्यामुळे ते संभ्रम...
मुंबई, दि. ११ मे : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर भारतीय जनता पक्ष १५०, जागाही जिंकू शकत नाही हे स्पष्ट...
मुंबई, दि. ९ मे : अदानी-अंबानी कडून काँग्रेस पक्षाला टेम्पो भरून पैसे मिळाल्यानेच राहुल गांधी आता त्यांना शिव्या देत नाहीत...
अहिल्यानगर, दि. ८ मे: शेतकरी, सामान्य जनता समस्यांमध्ये होरपळत असताना काँग्रेस मात्र देशाला लुबाडतच होती. 4 जूननंतर काँग्रेसप्रणीत इंडी आघाडीचा...