• Mon. Jan 20th, 2025

Xtralarge News

आपल्या माणसांचा आवाज

शेतकरी वार्ता

  • Home
  • शासनाकडे जमा जमिनी शेतकऱ्यांना मिळणार परत

शासनाकडे जमा जमिनी शेतकऱ्यांना मिळणार परत

Visits: 137 Today: 5 Total: 4007894शासनाकडे जमा जमिनी शेतकऱ्यांना मिळणार परत.. मुंबई, दि. २ जानेवारी २०२५ : शेतसारा अथवा महसुली देणी देवू शकले नाहीत अशा शेतकऱ्यांच्या सरकारने जप्त केलेल्या जमिनी,…

विदर्भातील कृषी सिंचन क्षमता वाढवा.

Visits: 51 Today: 1 Total: 4007894विदर्भातील कृषी सिंचन क्षमता वाढवा. मुंबई दि २ जानेवारी २०२५ : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळातील सिंचन प्रकल्पाअंतर्गत पूर्ण यांनीच प्रकल्पातून पूर्ण क्षमतेने सिंचन क्षमता वाढवून…

कांद्यावरील २० टक्के निर्यातशुल्क तातडीने रद्द करा.

Visits: 93 Today: 0 Total: 4007894कांद्यावरील २० टक्के निर्यातशुल्क तातडीने रद्द करा. मुंबई, दि. १९ डिसेंबर :- केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लावलेले 20 टक्के शुल्क तातडीने रद्द करण्याची मागणी उपमुख्यमंत्री…

सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही.

Visits: 147 Today: 0 Total: 4007894  सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. नांदेड, दि १५ नोव्हेंबर ; महायुती सरकारने दोन वर्षांत शेतकऱ्यांना १५००० कोटींची मदत केली. आता शेतकऱ्यांची कर्जमाफी…

भाजपचा पराभव करून बळीराजाचे राज्य आणा: 

Visits: 55 Today: 0 Total: 4007894भाजपचा पराभव करून बळीराजाचे राज्य आणा:   मुंबई, दि. १४ नोव्हेंबर; भाजपा सरकारच्या राज्यात शेतकरी रोज मरत आहे पण भाजपा शिंदे सरकारला त्याची चिंता नसून…

मोदींनी एकाही शेतकऱ्याची कर्जमाफी का केली नाही?

Visits: 54 Today: 1 Total: 4007894मोदींनी एकाही शेतकऱ्याची कर्जमाफी का केली नाही?   गोंदिया, दि. १२ नोव्हेंबर ; शेतकऱ्यांच्या हितासाठीच शेतकरी कायदे आणले होते असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी करत…

सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देणार.

Visits: 74 Today: 0 Total: 4007894सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देणार. वाशिम, दि. १२ नोव्हेंबर ; महायुतीचे सरकार शेतकऱ्यांचे असून सरकारच्या तिजोरीवर बळीराजाचा पहिला अधिकार आहे. सोयाबीन कपाशीचे जेव्हा भाव…

शेतक-यांना कापूस-सोयाबीनचे २३९८ कोटी रुपये वाटप.

Visits: 246 Today: 0 Total: 4007894मुंबई दि. ३० सप्टेंबर – मागील वर्षी भाव पडल्याने नुकसान झालेल्या राज्यातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयाप्रमाणे अर्थसहाय्य करण्याच्या योजनेतून मुख्यमंत्री…

शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी कटीबद्ध.

Visits: 66 Today: 0 Total: 4007894धाराशिव, दि. १५ सप्टेंबर ; शेतकऱ्यांसाठीही राज्य शासनाने मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेतून साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या कृषीपंपांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान…

सोयाबीन, कापसाच्या MSP साठी केंद्रीय मंत्र्यांना भेटणार.

Visits: 243 Today: 0 Total: 4007894मुंबई, दि. ११ सप्टेंबर :- राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात सकारात्मक आहे. केंद्र सरकारकडे शेतीशी संबंधित प्रलंबित अनुदान व कृषी मालाच्या हमी भाव, कांदा निर्यातबंदी…