कामातून गतीमान प्रशासनाचा संदेश पोहचवूया !
मुंबई, दि. ३० जून :
लोकांनी आपल्यावर विश्वास दाखवला आहे. आपल्या कामातून शासन प्रशासन गतीमान आहे, हा संदेश देऊया, असे...
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर फडणवीस उपमुख्यमंत्री !
मुंबई, दि. 30 जून :
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी अत्यंत वेगाने घडल्या , कहानी मे ट्विस्ट येत गेला आणि एकनाथ...
औरंगाबाद संभाजीनगर तर उस्मानाबाद धाराशिव झाले ..
मुंबई, दि. 30 जून :
महाविकास आघाडी सरकारच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत दोन शहरांची नावं बोलण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. औरंगाबाद...
उद्धव ठाकरेंनी सत्ता गमावली पण जनतेची मनं मात्र जिंकली !
मुंबई, दि. 30 जून :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे...
गुरुवारी ३० जूनला बहुमत सिद्ध करा..
मुंबई, दि. २९ जून :
महाविकास आघाडी सरकारने गुरुवारी बहुमत सिद्ध करावे असे निर्देश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिले आहेत....
कुर्ला इमारत दुर्घटनेतील जीवित हानीला मुंबई महापालिकाच जबाबदार....
मुंबई, दि. 29 जुन :
कुर्ला नाईक नगर परिसरातील ४ मजली इमारत कोसळली असून दुर्घटनेत १७ निष्पाप नागरिकांचा...
महाराष्ट्रात पुढील 5 वर्षात 11 हजार मेवॅ वीज निर्मिती !
मुंबई, दि. 29 जून :
महाराष्ट्राची विजेची गरज भागविणारा महत्वाचा निर्णय राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत...
उद्धव ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगा !
मुंबई, दि. 29 जून :
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी वेगाने होत आहेत.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी
दिल्लीत जाऊन वरिष्ठांशी...
जाता जाता ३२ विभागांचे ४४३ जीआर आणि हजारो कोटींचा गैरव्यवहार ?
मुंबई, दि. २८ जून:
राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विविध विभागांनी घेतलेले शेकडो शासन निर्णय अद्यापही...